शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

ठाणे : युतीसाठी मी ५० मिनिटे भाजपा कार्यालयात ताटकळत बसलो, पण शेवटी...; प्रताप सरनाईकांचा आरोप

पुणे : PMC Election 2026: लोकशाही वाचवायचे असेल, तर भाजपला सत्तेपासून दूर ठेवा; सचिन अहिर यांचे आवाहन

जळगाव : आमदारांनी लावली कुटुंबातील सदस्यांची बिनविरोध वर्णी?; 'सेटलमेंट-अ‍ॅडजस्टमेंट'चे राजकारण

अकोला : अकोल्याला आधुनिक शहर बनवणार, प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीसांनी काय सांगितले?

महाराष्ट्र : राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्षपदाची प्रतिष्ठा घालवली, त्यांना बडतर्फ करा,  काँग्रेसची मागणी

नाशिक : Ravindra Chavan : गोंधळाचे पाप माझ्या पदरात टाका, पण दगाबाजी करू नका, रवींद्र चव्हाण यांचं आवाहन

पिंपरी -चिंचवड : PCMC Election 2026: आठवणीतील निवडणूक २००२; राष्ट्रवादीच्या निर्मितीनंतर पिंपरी महापालिकेत पक्षाला पहिला महापौर मिळाला

महाराष्ट्र : ‘भाजपा महायुतीची सत्तेची भूक लोकशाही गिळंकृत करण्यापर्यंत पोहचली’, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

नाशिक : Dada Bhuse : भाजपनेच युतीच्या चर्चेचे दार बंद केले, नाशिक मनपावर शिंदेसेनेचाच भगवा फडकेल

पुणे : कहो दिलसे, 'वाटीत चिवडा, मला निवडा', अभी नही तो कभी नही’; उखाणेवजा प्रचाराने आणली रंगत