नवी दिल्ली : भारत अणि वेस्ट इंडिज यांच्यादरम्यानच्या कसोटी मालिकेतील पहिल्या लढतीपूर्वी राजकोटमध्ये आपला पिच क्युरेटर पाठविण्याचा बीसीसीआयचा निर्णय सौराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एससीए) माजी दिग्गज अधिकारी निरंजन शाह यांना आवडलेला नाही. दरम्यान, बीसीसीआ ...
India vs West Indies: वेस्ट इंडीजविरुद्धच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बीसीसीआयने भारतीय संघ जाहीर केला. करुण नायरला वगळल्याने चहुबाजुंनी टीका होत आहे. ...
गेल्या काही वर्षांत भारतीय क्रिकेट संघात तंदुरुस्तीचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे संघात निवड होण्यासाठी प्रत्येक खेळाडूला ' यो-यो' टेस्ट द्यावी लागत आहे. ...
पाकिस्तानच्या क्रिकेट मंडळाने आयसीसीकडे बीसीसीआयविरोधात दाद मागितली आहे. आयसीसी या प्रकरणाची सुनावणी करण्यापूर्वीच बीसीसीआयने मात्र कठोर भूमिका घेतली आहे. ...
विश्रांतीनंतर विराट कोहली भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताला आगामी मालिकेत वेस्ट इंडिजचा सामना करायचा आहे. मात्र संघात पुनरागमन करण्यासाठी विराटला यो यो टेस्टमध्ये पास व्हावे लागणार आहे. ...