Indigo Flight Crisis: इंडियोसारखं विमान संकट पुन्हा निर्माण होऊ नये, यासाठी केंद्र सरकारने कंबर कसली आहे. तसेच या विमान संकटाच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई वाहतूकमंत्री राममोहन नायडू यांनी केंद्र सरकारच्या वतीने राज्यसभेमध्ये मोठं विधान केलं आहे. ...
IndiGo Crisis: वरिष्ठ व्यवस्थापनाने 'टाईम परफॉर्मेंस' (वेळेवर उड्डाण) ला अधिक महत्त्व दिले आणि पायलट आणि केबिन क्रूने सुरक्षेसंबंधी किंवा थकव्याबद्दल चिंता व्यक्त केल्यास, त्यांना धमकावले जात होते. ...
देशातील सर्वांत मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोला नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने आखून दिलेले नवे वेळापत्रक मान्य नसल्यामुळेच कंपनीने आपला दबदबा वापरून सध्याचा घोळ जाणीवपूर्वक घातला आहे. ...
गेले काही दिवस देशातल्या अनेक विमानतळांवर गोंधळ सुरू आहे. विमाने रद्द झाली आहेत. काही उशिरा सुटत आहेत. लोकांच्या संतापाचा कडेलोट झाला आहे. अनेकांना महत्त्वाच्या कार्यक्रमांना जाता आले नाही. ...