मुळा धरणावर पावसाने विश्रांती घेतली आहे. तरीही मुळा धरणाकडे पाण्याची ८८६ क्युसेकने आवक सुरू आहे. जायकवाडी धरणाकडे तीन हजार क्युसेकने पाण्याचा प्रवाह सुरू आहे. ...
महानगरपालिकेत ऐनवेळी पक्ष बदलून सभापती झालेले मनोज कोतकर यांनी ते कोणत्या पक्षात आहेत हे जाहीर करावे. अन्यथा पक्षविरोधी कारवाईसाठी सामोरे जावे, असे स्पष्ट मत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी व्यक्त केले आहे. ...
श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे दोन बिबट्याने घासाच्या पिकात डरकाळ्या फोडत एकमेकांवर हल्ला चढविला. यात गंभीर जखमी झालेल्या बिबट्याला वनविभागाच्या पथकाने ताब्यात घेतले. ...
श्रीगोंदा शहरातील रहिवासी असलेल्या रोहिणी संतोष जगताप या कष्टकरी रणरागिणीने पेडगाव शिवारातील एक एकर शेतीत महोगणी फुलविली आहे. पुणे येथील एका कंपनीशी महोगनी लागवड, विक्रीबाबत बारा वर्षानंतर एक कोटी रूपयांचा मोबदला देण्याचा लेखी करार तिने केला आहे. ...
राष्ट्रीय काँग्रेस व राष्ट्रवादीने महाराष्ट्रात स्वामिनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी केली आहे. या आयोगावर चर्चा करुन प्रस्ताव ठेवून त्यास मान्यता द्यावी, अशी मागणीही रविवारी माध्यमांशी ब ...
अहमदनगर : कोरोनाचे रुग्ण वाढल्याने आॅक्सिजन सिलेंडरचा राज्यभरात मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. त्याला पर्याय म्हणून घरच्या घरीच वापरता येतील असे आॅक्सिजन स्प्रे आणि पाण्यापासून आॅक्सिजन निर्मिती करणारे ‘आॅक्सिजन कन्व्हर्टर’ बाजारात दाखल झाले आहेत. ...
देशभरातील प्रमुख मंदिराच्या माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी देशपातळीवर प्रमुख देवस्थानांचे फेडरेशन करण्याचा प्रस्ताव साईसंस्थानचे सीईओ कान्हुराज बगाटे यांनी तिरूपती देवस्थानासमोर ठेवला आहे. ...