महाराष्ट्र विधानसभेतील निवडणुकांनंतर परत एकदा बहुजन समाज पक्षाच्या प्रदेश नेतृत्वात बदल झाल्याने असंतोष निर्माण झाला आहे. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव अॅड.वीरसिंह व नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष अॅड.संदीप ताजने यांच्या विरोधात ...
परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीपोटी एकरी सरसकट ५० हजार रूपये अनुदान द्यावे, या मागणीसाठी कुंभार पिंपळगाव येथे सोमवारी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले ...
शेतक-यांना सरसकट हेक्टरी पन्नास हजार रु पये नुकसान भरपाई बँक खात्यामध्ये जमा करण्यात यावी. तसेच पिकविम्यासाठी शेतक-यांना कोणत्याही जाचक अटी न लावता पीकविमा मंजूर करण्यात यावा. या मागण्याकरीता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने नित्रूड येथे सोमवार ...
नवी दिल्ली येथील तीस हजारी न्यायालयातील वकिलांवर जीवघेणा हल्ला करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर व इतर दोषींवर कडक कारवाई आणि घटनेची पारदर्शी चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सोमवारी करण्यात आली. ...
ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन पंचनामे करून तात्काळ नुकसानभरपाई देण्यात यावी. या मागणीसाठी युवक काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बुधवारी चक्क तहसीलदारांच्या वाहनावर कोंब आलेली मक्याची कणसं भिरकावली. ...