शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार गेले कुणीकडे?, गैरहजेरीनं विविध चर्चा; शरद पवारांनी दिली महत्त्वाची माहिती
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
4
...तर IPL खेळायला येतच जाऊ नका; इरफान पठाण संतापला, इंग्लिश खेळाडूंना सुनावले
5
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
6
"तिला कॅन्सर झाल्याची डॉक्टरांना भीती असून.."; राखीचा Ex पती रितेश सिंगचा धक्कादायक खुलासा
7
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
8
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
9
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
10
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
11
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
12
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
13
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
14
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
15
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
16
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
17
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
18
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
19
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
20
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा

घाटघर प्रकल्पातील वीजनिर्मिती बंद , वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 07, 2017 3:51 AM

ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

भातसानगर : ठाणे तसेच अहमदनगर जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी सुरू असलेली घाटघर जलविद्युत प्रकल्पातील वीजनिर्मिती ४० दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ताशी २५० मेगावॅट विजेची निर्मिती करणारा हा प्रकल्प आहे.२८ जुलैला प्रकल्पाच्या दोन्ही वीजनिर्मिती केंद्रांत तांत्रिक बिघाड झाल्याने येथील वीजनिर्मिती संपूर्णपणे बंद आहे. जपानच्या मदतीने बनवलेल्या या वीज केंद्रात दुरूस्ती जपानच्या तंत्रज्ञांशिवाय ते शक्य नाही. याविषयी चोंढे घाटघर प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता व्ही. एल. वेरूळकर यांनी सांगितले, २८ जुलैपासून ही निर्मिती बंद असून ती पूर्ववत करण्यासाठीचा खर्च राज्य सरकारला सादर करण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळताच वीजपुरवठा पूर्ववत करण्यात येईल.अहमदनगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यात साने घाटघर येथे हा उदयांचल जलविद्युत प्रकल्प आहे. या वीजनिर्मितीसाठी रोजचा जलवापर १.६०७ दशलक्ष घनमीटर, तर आठवड्यासाठीचा जलसंचय ३.४३७ दशलक्ष घनमीटर आहे.