आपल्या पत्नीचे मागील सहा वर्षापासून विवाहबाहय संबंध असल्याचे कळल्यानंतर वैतागलेल्या गुणवंत जाधव या वसई बँकेतील अधिकाऱ्याने पालघरच्या आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ...
डहाणू तालुक्यातील बहुसंख्य भागात भीषण पाणीटंचाई जाणवत आहे. अनेक जलस्त्रोतांमध्ये मृत साठा शिल्लक असून, या पाणीटंचाईला तोंड देण्यासाठी वापराविना विहिरीतला गाळ उपसून उपलब्ध पाणी ...
प्रवाशांकडून टिष्ट्वटरसारख्या सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मध्य रेल्वेच्या टिष्ट्वटरवर तर प्रवाशांकडून समस्यांबाबत तक्रारी करण्यात आल्या आहेत. ...
कल्याण ग्रोथ सेंटरच्या आडोशाने दहा गावांतील स्थानिकांच्या जमिनी हडप करण्याचा भाजपा सरकारचा डाव आहे. त्यासाठी गावात पाऊल ठेवले, तर तंगड्या तोडू असा इशारा सर्वपक्षीय हक्क संरक्षण ...
अंबरनाथ तालुक्यात प्रत्येक निवडणुकीत शिवसेना विरुध्द भाजपा अशीच लढत झाली आहे. निवडणुकीनंतर सत्ता स्थापन करतांना शिवसेनेने युतीचा धर्म न पाळता परस्पर निर्णय घेतले ...
ठाण्यातील तिन्ही एसटी स्टॅण्डमधील दुरवस्थेचे चित्रण ‘अस्वच्छता अन दुर्गंधीचे आगार’ या मथळ््याखाली ‘लोकमत’ने ‘हॅलो ठाणे’ मध्ये मांडताच तेथील अधिकारी खडबडून जागे झाले ...
शहरात आॅर्केस्ट्रा बारच्या आड चालणारे बेकायदा नृत्य व अश्लील प्रकारांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. शुक्र वारी रात्री चार आॅर्केस्ट्रा बारवर छापे टाकून ४० जणांना अटक केली ...