वर्षभरापूर्वी तीन हात नाका येथून बसलेल्या तरुणीचा एका रिक्षा चालकाने विनयभंग केल्याची घटना घडली होती. आता सहप्रवाशानेही धावत्या रिक्षात विनयभंग केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. ...
ठाण्यात आजही कुठेही कशाही पध्दतीने वाहने रस्त्याच्या दुतर्फा पार्क होतांना दिसत आहेत. पालिकेने पार्कींग धोरण आणले खरे मात्र मागील कित्येक वर्षापासून ते अंमलबजावणीच्या प्रतिक्षेत आहे. ...
ठाण्यात एकाच दिवशी, एकाच वेळी पाच हजार विद्यार्थ्यांचे वंदेमातरमचे सूर घुमणार आहे. यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा आपापल्या शाळांत, महाविद्यालयांत सराव सुरू आहे. ...
मीरा-भार्इंदर शहरांर्गत नियोजित मेट्रो मार्गाच्या ९ स्थानकांना नावे सुचविण्याचे आवाहन महापौर डिंपल मेहता व आ. नरेंद्र मेहता यांनी शिवसेना व काँग्रेस या विरोधी पक्षांना आवाहन केले असुन त्यावर आजच्या महासभेत चर्चा होणार असल्याचे महापौरांनी सांगितले. ...
सुरक्षेचे कोणतेही उपाय न योजता आणि क्षमतेपेक्षा अधिक सामान भरून ठेवल्यामुळे कायम वादग्रस्त ठरलेल्या भिवंडीतील गोदामांना बुधवारी सकाळी लागलेल्या आगीत १६ गोदामे जळून खाक झाली. ...
भिवंडी आणि आसपासच्या गावांना बेकायदा गोदामांनी विळखा घातल्याचे ठाऊक असूनही जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व सरकारी खात्यांनी त्याकडे केलेले सोयीस्कर दुर्लक्ष आता नागरिकांच्या जीवावर उठले आहे. ...