पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेल्या शिवसेना नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक झाली आहे. ...
मूळच्या उत्तर प्रदेशमधील वेदप्रकाश वीरेंद्रकुमार सिंह (४८) याला ठाणे न्यायालयाने खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेप सुनावली होती. पुण्याच्या येरवडा कारागृहात शिक्षा भोगताना संचित रजेवर सुटल्यावर तो पसार झाला. ...
ठाण्याच्या सांस्कृतिक नगरीत मुख्य स्थान असलेल्या आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित येणा-या ऐतिहासिक टाउन हॉलचे ११ महिन्यांचे विजेचे १३ हजार ३० रुपयांचे बिल गेले वर्षभर न भरल्याने सात दिवसांपासून या हॉलची वीज महावितरणने कापली आहे. ...
कबरस्तानची मागणी पूर्ण नसल्याच्या संतापातून गुरुवारी पुन्हा उल्हासनगर महापालिकेवर जनाजा आणण्यात आला. संतप्त मुस्लिमांनी लवकरात लवकर कबरस्तानसाठी जागा मिळावी, अशी मागणी केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेमार्फत शहरातील नागरीकांना होत असलेला पाणीपुरवठा २०१५ पासून अचानकपणे चार महिन्यांपुर्वीच त्याच्या बिलात तब्बल ४० ते ५० टक्के शुल्क वाढले आहे. ...
संचित रजेवर बाहेर आल्यावर आपले अस्तित्व लपवत होता. अशाप्रकारे १७ वर्षानंतर मात्र, त्याची ओळख पुढे आल्यावर पोलिसांनी त्याला थेट परराज्यात बेड्या घातल्या आहेत. ...
पत्नीला मारहाण केल्याचा आरोप असलेले सेनेचे नगरसेवक गणेश कांबळे यांच्याविरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसने आघाडी उघडली आहे. या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी गुरूवारी पत्रकार परिषद घेऊन कांबळे यांच्यावर गंभीर आरोप केले. ...
मीरा-भार्इंदर शहरात असलेली आरे दूध केंद्रे ही राज्य शासनाच्या मालकीची असल्याने त्यावर प्रशासनाने तोडक अथवा हटवण्याची कारवाई करु नये, असे आदेश प्रत्यक्षात दुग्धविकास आयुक्तांनी पालिकेला नुकतेच दिले आहेत. ...
ठाणे महापालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्व्हेत शहरातील ७० उद्याने ही सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे. तर ४० उद्यानांची पूर्णपणे डागडुजी करावी लागणार आहे. तसेच २० उद्यानांची किरकोळ दुरुस्ती करावी लागणार आहे. ...