शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

 लोकमत ‘स्पर्धेच्या जगात’ लेखमालेचे सोलापूरात प्रकाशन

By appasaheb.dilip.patil | Published: July 29, 2017 11:15 AM

सोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले. 

आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २९ : विद्यार्थ्यांनी भविष्याकडे बघताना विशाल दृष्टिकोन तर ठेवावाच लागतो, पण मानवी मूल्यांची शिस्त, ध्येय, उत्साह, आत्मविश्वास आणि स्वत:शीच स्पर्धा करणे या पंचसूत्रीचा अंगीकार करून स्वत:ला घडवावे, असे प्रतिपादन जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड यांनी केले. लोकमतच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या ‘स्पर्धेच्या जगात’ या अंकाचे प्रकाशन आज भारती विद्यापीठात झाले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी लोकमतचे संपादक राजा माने, सहाय्यक सरव्यवस्थापक रमेश तावडे, भारती विद्यापीठाचे प्राचार्य रणशृंगारे आदी उपस्थित होते.आजच्या स्पर्धेच्या जगातही विद्यार्थ्यांना करिअर करण्यासाठी आणि घडण्यासाठी भरपूर क्षेत्रे आहेत. डॉक्टर, इंजिनियर या क्षेत्रात स्पर्धा आहे. तेव्हा ही क्षेत्रे वगळता इतर कोणत्या क्षेत्रात आपण चांगले योगदान देऊ शकतो, याचा ठाम निर्णय विद्यार्थ्यांनी स्वत: घ्यावा, असे सांगून राजेंद्र भारुड म्हणाले की, आयुष्यात आपण आपले ध्येय प्रथम निश्चित केले पाहिजे. जे करायचे ते चांगलेच करायचे हे निश्चित केले पाहिजे.ते पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे तेवढी महत्त्वाकांक्षा असली पाहिजे. आपल्या अंगी त्यासाठी शिस्त असली पाहिजे, केवळ सोयीचे म्हणून कोणतीही गोष्ट न स्वीकारता आव्हान म्हणून स्वीकारली पाहिजे. ---------------------------शेवटच्या बाकावरचा विद्यार्थीआपल्या कॉलेजमधील पहिल्या दिवसाची आठवण सांगताना राजेंद्र भारुड म्हणाले की, पहिल्या दिवशी स्लीपर घालून आलेल्या माझ्याकडे अनेकांनी कुत्सित नजरेने पाहिले. त्यामुळे मी सर्वात शेवटच्या बाकावर जाऊन बसलो. पण त्याच वेळी ठरवले की, एक ना एक दिवस आपण सन्मानाने यांच्यासोबत पुढे बसायचे. हीच महत्त्वाकांक्षा, जिद्द आपल्याला आयुष्यात यशस्वी करून गेली.