शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात आघाडी सरकार अपयशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:20 IST

अनवली (ता. पंढरपूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, विद्यार्थी ...

अनवली (ता. पंढरपूर) येथे आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर, विदर्भ अध्यक्ष दामूअण्णा इंगोले, विद्यार्थी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष अमोल हिप्परगे, जिल्हा संघटक शहाजान शेख आदी उपस्थित होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कराड, इंदापूर, बारामती आदी ठिकाणी ऊस दरासाठी आंदोलने केली. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उसाला व दुधाला दर मिळाला. शेतकरी संघटना ही शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारी संघटना आहे. शेतकरी त्यांना निवडणुकीत आर्थिक स्वरूपाची मदतही करत आहेत, असेही बागल म्हणाले.

खताच्या किमती वाढल्या आहेत. लाॅकडाऊन काळात शेतीमालाचे दर पडले आहेत. अशा स्थितीमध्ये कारखानदारांनी एफआरपीचे पैसे थकवले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. यावेळची लढाई ही कारखानदार विरुद्ध सामान्य शेतकऱ्याचा मुलगा अशी आहे, असे रविकांत तुपकर म्हणाले.