पीकविम्यासाठी ३ वर्षांच्या कालावधीत (२०२१ ते २०२३ पर्यंत) नवीन योजना लागू केली आहे. यासाठी निकषांत बदल केले असून, याचा फायदा विमा कंपन्यांना जास्त आणि शेतकऱ्यांना कमी होण्याची शक्यता आहे.
...
Aurangabad Municipal Corporation News दुरुस्तीसाठी जलवाहिनी रिकामी करणे, दुरुस्तीनंतर जलवाहिनीमध्ये पाणी भरून घेणे यांसह इतर कामांसाठी साधारणत: १२ तासांचा कालावधी लागणार आहे.
...