शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्पमित्र आंदोलनाच्या तयारीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:35 IST

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच ...

वन्यजीव संरक्षण कायद्यान्वये कोणताही वन्यजीव पकडणे किंवा बंदिस्त करणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र, मनुष्यवस्तीत येणाऱ्या सापांचे मनुष्यापासून तसेच मनुष्याचे सापांपासून संरक्षण व्हावे, यासाठी वन विभागाकडे कोणतीही उपाययोजना नाही. तसे मनुष्यबळही नाही. त्यामुळे सापांच्या रक्षणासाठी सर्पमित्रांना धाव घ्यावी लागते. काही तोतयांकडून कसलीही माहिती नसताना चुकीच्या पद्धतीने साप पकडले जातात. त्यामुळे सापांचे हाल होत आहेत. तर काही वेळा सर्पदंशाने लोक दगावत आहेत. दिवसभरात राज्यात किती साप पकडले, कुठे पकडले, कोणी पकडले व ते सुरक्षित जंगलात सोडलेत का, याची कोणतीही नोंद वनविभागाच्या कार्यालयात नाही. त्यामुळे साप जास्त दिवस बंदिस्त करून ठेवणे, दुर्मीळ सापांची देवाणघेवाण करणे, सापांचे खेळ करणे यासारख्या गोष्टी वाढत आहेत. हे सर्व थांबावे यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. सर्पमित्रांना योग्य प्रकारे हे कार्य करता यावे, यासाठी राज्यातील सर्पमित्रांकडून २३ मार्च रोजी निवेदन देण्यात येणार आहे.

- चौकट

सर्पमित्रांच्या मागण्या

१) सर्पमित्रांची नोंद वन विभागात करावी.

२) साप आढळल्यास प्रथम वन विभागाशी संपर्क व्हावा.

३) वन विभागाडून सर्पमित्राला पाचारण करण्यात यावे.

४) दिवसभरात पकडलेले साप रोजच्या रोज सोडण्यात यावेत.

७) नोंदणीकृत सर्पमित्राव्यतिरिक्त साप पकडणाऱ्यावर कारवाई करावी.

८) सर्पमित्रांना युनिफॉर्म, ओळखपत्र व सेफ्टी किट द्यावे.

९) सर्पमित्राला दंश झाल्यास वैद्यकीय खर्च शासनामार्फत करावा.