शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

पूर ओसरून महिना झाला तरी नदीकाठचा वीजपुरवठा ठप्पच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:29 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तांदूळवाडी : एक महिना होऊनही वारणा नदीकाठावरील पडलेल्या विजेच्या खांबांची आणि तारांची दुरुस्ती न केल्याने विद्युतपुरवठ्याअभावी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

तांदूळवाडी : एक महिना होऊनही वारणा नदीकाठावरील पडलेल्या विजेच्या खांबांची आणि तारांची दुरुस्ती न केल्याने विद्युतपुरवठ्याअभावी वाळणाऱ्या पिकांकडे बघत शेतकरी चिंताक्रांत झाला आहे. पर्याय म्हणून डिझेल इंंजिनचा वापर करत पाणी देऊन पिकांना जीवदान देण्याची धडपड सुरू आहे. परंतु, डिझेलचे दर न परवडणारे असल्याने भुर्दंड बसत आहे.

कुंडलवाडी (ता. वाळवा) या गावाला कुरळप येथील उपकेंद्रातून विद्युतपुरवठा केला जात आहे. जुलै महिन्यात वारणा नदीला महापूर आल्याने नदीकाठावरील विजेचे खांब आणि तारा यांचे नुकसान झाले. पूर ओसरून महिना झाला तरी पडलेले खांब आणि वीजतारांची दुरुस्ती न झाल्याने शेतातील पिके वीजपुरवठ्याअभावी पाणी देता न आल्याने करपू लागली आहेत. यामध्ये अल्पभूधारक शेतकरी होरपळून निघत आहे. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी डिझेल इंजिन बसवले आहे. पण, डिझेलचे दर न परवडणारे असल्याने भुर्दंड बसत आहे.