शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
3
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
4
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
5
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
6
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
7
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
8
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
9
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
10
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
11
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
12
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
13
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
14
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
15
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
16
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
17
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
18
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
19
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
20
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे

पती-पत्नीत भांडणं होण्याची ही आहेत ५ कारणं; तुम्हीही याच कारणावरून भांडता का?

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 12:09 PM

अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

कोणतंही नात भांडणाशिवाय टिकत नसतं. जिथे प्रेम आहे तिथे भांडणं सुद्धा होत असतात. पण एका मर्यादेपेक्षा जास्त वादाला तोंड फुटत गेलं की, पती पत्नीत भांडणं होतात. तसंच नातं तुटण्याची वेळ सुद्धा येऊ शकते. एक्सपर्टच्यामते पती पत्नीच्या नात्यात भांडणं होणं हे खूपच सामन्य आहे. काही कॉमन कारणांवरून पती पत्नीत वाद होत असतात. या कारणांबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत. अनेकदा नात्यातील समस्या भांडणाचं कारण ठरतात. रागाच्याभरात अपशब्द उच्चारल्याने एकमेकांची मनं दुखावली जाण्याची शक्यता असते. 

पत्नीला वेळ न देता फ्रेंड्ससोबत वेळ घालवणं

अनेकदा पार्नटरला वेळ न देता मित्रांना वेळ दिल्यामुळे वाद होतात. कारण महिलांची नेहमी तक्रार असते की वेळ दिला जात नाही. पुरूषांना आपल्या मित्रांसह नाईटआऊटला वैगैर जायला खूप आवडतं. काहींना आपल्या पार्टनरला वेळ द्यायला फारसं आवडत नाही. त्यामुळेच वादाला तोंड फुटतं असतं. यासाठी पती पत्नींनी एकमेकांना दाद देणे, कौतुक करणे ,ज्या गोष्टी पटल्या नाहीत त्या योग्य शब्दांत मनमोकळे बोलणे गरजेचे आहे.

आईच्या हाताचं जेवणं

भारतातील जास्तीत जास्त जोडप्याची भांडणं आईच्या आणि बायकोच्या जेवणाच्या चवीची तुलना केल्यामुळे होतात. यामुळे बायकोला दोन शब्द ऐकवले जातात. काही स्त्रियांना या  गोष्टीचा प्रचंड राग येतो. मग वादाला तोंड फुटतं. त्यामुळे भांडण टाळायची असतील तर जेवण कोणीही तयार केललं असू दे . आदर करायला शिका. तसंच तुलनात्मक न बोलता तुम्ही आपल्या पार्टनरला समजावून सांगू शकता. 

बदलती जीवनशैली

सोशल मिडियाच्या अति वापरामुळे नातेसंबंधात दुरावा निर्माण होत आहे. तरुण पिढीच्या एकमेकांबद्दलच्या अपेक्षा बदलत चालल्या आहेत. प्रत्येकालाच स्वातंत्र्य पाहिजे, त्यामुळे स्वतःमध्ये बदल करण्याची अजिबात तयारी दाखवली जात नाही. त्यामुळे पती- पत्नीत भांडणं होतात.  मीच का बदलायचे हा अहंकार न ठेवता नातेसंबंध सुधारण्यासाठी स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवायला हवी.

मुलींच्या 'या' ५ सवयींमुळे मुलांना लगेच येतो राग; तुमच्यासोबतही नक्की होत असणार असा प्रकार

मुलींनी 'या' गोष्टींबाबत सागिंतलेलं खोटं; सगळ्याच मुलांना वाटतं खरं, कसं ते जाणून घ्या

टॅग्स :Relationship Tipsरिलेशनशिपrelationshipरिलेशनशिप