लातूरच्या एमआयडीसीमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
07:34 AM
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवीत; गेल्या १५ दिवसांपासून राठोड बेपत्ता
07:19 AM
पंतप्रधान मोदी आज आयआयटी खरगपूरमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचं उद्घाटन करणार
07:13 AM
मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.
सोलापूर : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने माघी वारी जया एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक अशी नयनरम्य फुलाची आरास करण्यात आली आहे.
01:58 AM
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे बनविण्याची दीर्घ परंपरा भारताला आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्यासंबंधीची क्षमता वाढविलीच गेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
01:14 AM
मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
लातूरच्या एमआयडीसीमधील एकाच वसतीगृहातील 40 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण, विद्यार्थ्यांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध सुरू
07:34 AM
पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणी अडचणीत आलेले वनमंत्री संजय राठोड आज पोहरादेवीत; गेल्या १५ दिवसांपासून राठोड बेपत्ता
07:19 AM
पंतप्रधान मोदी आज आयआयटी खरगपूरमध्ये डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्चचं उद्घाटन करणार
07:13 AM
मुंबई : राज्यात सोमवारी ५,२१० नवीन रुग्णांचे निदान आणि १८ काेराेनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली. परिणामी, राज्यातील बाधितांची एकूण संख्या २१,०६,०९४ झाली असून बळींचा आकडा ५१ हजार ८०६ आहे.
सोलापूर : विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्यावतीने माघी वारी जया एकादशीनिमित्त विठ्ठल व रूक्मिणीमातेच्या गाभाऱ्यात तसेच मंदिरात फुलापासून सुंदर व मनमोहक अशी नयनरम्य फुलाची आरास करण्यात आली आहे.
01:58 AM
नवी दिल्ली : शस्त्रास्त्रे आणि लष्करी उपकरणे बनविण्याची दीर्घ परंपरा भारताला आहे. तथापि, स्वातंत्र्यानंतर त्यासंबंधीची क्षमता वाढविलीच गेली नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
01:14 AM
मुंबई : कोरोना काळ आणि त्यापाठोपाठ इंधनाच्या वाढत्या दरांच्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगर क्षेत्रातील ऑटोरिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात तीन रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.