राजापुरात येणाऱ्या रिफायनरीचे जोरदार स्वागत केले. मागील पाच वर्षे रिफायनरी प्रकल्पातील वादामुळे रखडला होता ...
जिल्ह्यात कोरोनाची संख्या वाढत असतानाच कोरोना चाचण्याही वाढवण्यात आल्या आहेत. आता आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, लवकरच मास्क तोंडावर येण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ...
कशेळीच्या देवघळ पॉईंटवर शंभर पायऱ्यांवरून व्हीलचेअरद्वारे खाली न्यायचे आणि पुन्हा वर आणायचे हे एक दिव्यच होते. ...
रत्नागिरी : लग्नासाठी आलेल्या जावयाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी दुपारी कोळंबे (ता. रत्नागिरी ) येथे घडली. अनंत ... ...
यापूर्वी दर तीन वर्षांनी प्रकट होणाऱ्या गंगामाईचे आगमन व गमन या कालखंडाला छेद मिळाला आहे. ...
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक महिनाभर दिवसातून ५ तास बंद ठेवली होती. ...
पीडित तरुणी अंघोळीसाठी गेली असता बाथरूमची भिंत आणि छप्पर यांच्यामध्ये असलेल्या मोकळ्या जागेत मोबाईल व कॅमेरा दिसला. ...
चालकाचा कारवरील ताबा सुटून ती उलटली. यात सासू आणि सून या दोघी ठार झाल्या. ...
रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांच्या दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला. ...
जीएसटी परताव्यापोटी केंद्र सरकारकडे राज्य सरकारचे ३८ हजार कोटी पडून आहेत ...