शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी
2
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
3
राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का, या नेत्याने दिला सर्व पदांचा राजीनामा 
4
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
5
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
6
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
7
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
8
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
9
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
10
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
11
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
12
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
13
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
14
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
15
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
16
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
17
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
18
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
19
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
20
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल

कोतळुकमध्ये ‘माझी रत्नागिरी’ मोहीम सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 4:31 AM

असगोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळुक येथे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून, लोकप्रतिनिधी, ...

असगोली : गुहागर तालुक्यातील निर्मल ग्रामपंचायत कोतळुक येथे ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ मोहिमेला ग्रामस्थांनी चांगला प्रतिसाद दिला असून, लोकप्रतिनिधी, शासकीय कर्मचारी प्रत्येकाच्या घरी जाऊन तपासणी करत आहेत.

कोतळुक ग्रामपंचायतीने लोकप्रतिनिधी, कर्मचारी यांची ३ पथके तयार करण्यात आली. येथे सुमारे ७९४ कुटुंब असून, २,६६५ इतकी लोकसंख्या आहे. गेल्या महिनाभरात कोतळुकमध्ये कोराना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याने ग्रामस्थांच्या सहकार्याने ग्राम कृती दल, आरोग्य विभाग यांनी योग्य नियंत्रण ठेवत रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले.

आता ‘माझी रत्नागिरी माझी जबाबदारी’ या उपक्रमात गावातील प्रत्येक घरामध्ये जाऊन तपासणी केली जात आहे, लसीकरणासाठी आवाहन केले जात आहे. या पथकांमध्ये उपसरपंच संजीवनी जावळे, ग्रामपंचायत सदस्य विजय भेकरे, रमेश गोरिवले, शीतल गोरिवले, संचिता गुरव, ग्रामविकास अधिकारी मोहन घरत, तलाठी सुशीलकुमार परिहार, पोलीस पाटील अनुजा वाघे, संचिता मोहिते, आशासेविका नेत्रा आरेकर, रश्मी काताळकर, प्राजक्ता गुरव, श्रद्धा कावणकर, ग्रामपंचायत कर्मचारी राजेश आरेकर, अनिकेत आरेकर, कोतवाल अमित आरेकर, शिक्षक माधुरी पाटील, महेश सुर्वे, नीलम जगताप, उमेश चाफे, सुकन्या पावरी, मानसी उकार्डे, संस्कृती ढवळ, संध्या नेटके, रेणुका पत्याणे समावेश आहे. आरोग्य विभागाचे श्रीमती शेळके, नीलेश आढाव यात विशेष सहकार्य करत आहेत.