शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2020 9:43 PM

जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीला निर्बंधमध्यरात्रीपासून अंमलबजावणीगर्दी न करण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून अखेर २३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे याची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.  जिल्ह्यात यावर बंदी

  • सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी
  •  रेल्वे , खाजगी आणि एस्. टी. बसेस बंद
  •  खाजगी प्रवासी वाहतूक बंद
  •  सर्व प्रकारच्या प्रार्थना स्थळांवर भाविकांसाठी येण्यास बंदी मात्र पुजा अर्चना सुरू राहिल
  •  फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
  •  जीवनावश्यक वस्तू व सेवेतील दुकाने सोडून बाकी सर्व बंद
  •  जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधीसाठी दुकाने व वाहतूक सुरुच असेल
  •   शाळा, कॉलेजस, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रम बंद.

या सेवा राहतील सुरू शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व बँका व पोस्टल कार्यालये,  दूरध्वनी व इंटरनेट कार्यालये, जीवनावश्यक साहित्य पुरवठा करणारे दुकान, विद्युत व पेट्रोलियम,  प्रसार माध्यमे,  ई - कॉमर्स सेवा देणारे उदा.फ्लीपकार्ट, अ‍ॅमेझॉन इ. अंत्यविधी (२५ व्यक्तीपुरते मर्यादीत). अत्यावश्यक कामासाठी लागणारी वाहने.

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस