शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

जिल्ह्यात परतीच्या पावसाचा २३ हजार हेक्टरला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 2:02 AM

: रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये परतीच्या पावसाने धुमाकूळ घातल्याने सुमारे २३ हजार हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे. पावसामुळे एक हजार ७०१ गावांतील ६७ हजार ४१६ शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणांनी १०० टक्के नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे पूर्ण केल्याचा दावा केला आहे. आता शेतकऱ्यांना सरकारच्या मदतीचा हात पाहिजे असल्याने त्यांचे डोळे त्याकडे लागले आहेत.रायगड जिल्ह्यातील ९६ हजार २३१ हेक्टर क्षेत्रावर भाताचे पीक घेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने तसेच क्यार, ‘महा’वादळामुळे जोरदार बरसलेल्या पावसाने उभ्या शेतातील पीक आडवे झाले होते. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्याने बळीराजा मेटाकुटीला आला. सरकारने तातडीने नुकसानीची भरपाई द्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.>भातपिकाचे क्षेत्र९६,२३१ हेक्टरनुकसानीचे क्षेत्र२२,८४७.८६ हेक्टरपंचनामे पूर्ण झालेले क्षेत्र२२,८४७.८६ हेक्टरकापणी पश्चात नुकसान झालेले शेतकरी२५,८६०कापणी पश्चात नुकसान झालेले क्षेत्र८,९२८.४७ हेक्टर>शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले शेतकरी४१,५६६शेतातील उभ्या पिकाचे नुकसान झालेले क्षेत्र१३,९१९.३९ हेविमा संरक्षण शेतकरी५२१विमा संरक्षण क्षेत्र२९६.९६ हेक्टर>प्रशासनाने युद्धपातळीवर शेतीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करून ते आता पूर्ण केले आहेत. सर्वाधिक नुकसान हे रोहे तालुक्यात झाले आहे. तेथील चार हजार १५० हेक्टर क्षेत्रावरील पीक वाया गेले आहे. शेतकºयांची संख्याही दहा हजार ९५२ आहे, तर उरण तालुक्यातील एक हजार ४४७ शेतकºयांचे ५०४ हेक्टरवरील भातपिकाचे नुकसान झाले आहे.