नव्या आर्थिक वर्षामध्ये मुंबई व कोकणसह पूर्ण राज्यात तीन हजार परवडणारी घरे नागरिकांना उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ...
म्हाडाच्या घराच्या वाढत्या किंमतीबाबत आघाडी सरकारविरोधात टीकेचा आसूड ओढणाऱ्या भाजपा-शिवसेनेला आता जणू विसर पडलेला आहे. ...
आरे कॉलनीत दुसरे धारावी उभे राहील, या वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले आयुक्त सीताराम कुंटे हे आणखी एका वादग्रस्त विधानामुळे गोत्यात आले आहेत़ ...
औरंगाबाद व नवी मुंबई महापालिकेच्या निवडणूक एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय घेतला असून तशी घोषणा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केली. ...
मानधनवाढ रद्द करणाऱ्या युती सरकारला जाब विचारण्यासाठी काढलेल्या मोर्चात आशा पवार (४७) या सेविकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना बुधवारी घडली आहे. ...
पक्के लायसन्सच्या चाचणीत अनुत्तीर्ण होणाऱ्यांना पुन्हा चाचणी देण्यासाठी आॅनलाईन अपॉर्इंटमेन्ट घ्यावी लागणार असल्याचे परिपत्रक परिवहन आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. ...
शासन व्यवहारात मराठीचा वापर वाढवावा त्याचबरोबर कार्यालयाचे कामकाज शंभर टक्के मराठीतून करण्याच्या राज्य शासनाने वारंवार सूचनाही दिल्या आहेत. ...
सूत्र ठरवून देणाऱ्या दोन अधिसूचना उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने बेकायदा ठरवून रद्द केल्याने राज्य सरकारला दणका बसला आहे. ...
कामगार कायद्यांमध्ये सरसकट बदल करण्याचा राज्य शासनाचा कोणताही मानस नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केले. ...
मुंबई-अहमदाबाद मार्गावरील ढेकळे ते सातीवली येथील भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून, लवकरच त्याचे काम पूर्ण करण्यात येईल, ...