नरिमन पॉइंट ते कांदिवलीदरम्यान ३६ किमीच्या प्रस्तावित सागरी मार्गाला लागूनच मेट्रो रेल्वेचे जाळे उभारले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केली. ...
भारतातील पहिले फॉरेन्सिक विद्यापीठ स्थापन झाले पाहिजे, असे मत व्यक्त करत उच्च न्यायालयाने याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचार करण्याची सूचना केली आहे़ ...
मुंबईत पेज थ्री कल्चर रुजविण्याचे प्रयत्न सुरू आहेत़ मात्र ही मुंबईची संस्कृती नव्हे़ त्यामुळे आपली संस्कृती जपण्यासाठी मुंबईत पेज थ्री कल्चरला थारा देऊ नये, ...