या दिंडीच्या माध्यमातून संविधानात असलेली मूल्य आणि संतांनी सांगितलेली वचने, अभंग यांचा परस्पर संबंध कसा आहे याची जाणीव करून देत जागृती केली जात आहे... ...
विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी पुरेशा प्रमाणात पिण्याच्या पाण्याची आणि तात्पुरत्या स्वच्छतागृहाची सोय करावी, त्यासाठी महानगरपालिकेचे सहकार्य घ्यावे, असेही पाटील यांनी सांगितले... ...