शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

Koregaon Bhima Inquiry Commission: गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावू : आयोग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2018 2:37 PM

चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकशीसाठी बोलावण्यात येईल...

पुणे : चौकशी आयोगाला वाटलं आणि गरज पडल्यास मुख्यमंत्र्यांपासून कुठल्याही मंत्र्यांना चौकाशीसाठी बोलावण्यात येईल, परंतु आयोगाच्या सुरुवातीच्या काळातच मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी बोलावने योग्य होणार नाही, असे मत भीमा कोरेगाव चौकशी आयोगाने व्यक्त केले. भीमा-कोरेगाव चौकशी आयोगासमोर ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी प्रा. म. ना. कांबळे यांची बाजू मांडली. त्यावेळी सरकारी अधिकारी तसेच मंत्र्यांना आयोगासमोर बोलवावे या अर्जावर बोलताना आयोगाने वरील मत व्यक्त केले.तसेच सुरुवातीच्या काळात आयोग भीमा कोरेगाव येथील हिंसाचाराचे बळी ठरलेले तसेच इतर साक्षीदारांचे जबाब नोंदवत असल्याचे आयोगाने स्पष्ट केले. या दरम्यान जे कुठले नागरिकांसाठी उपलब्ध कागतपत्र आहेत ते अर्ज दाखल करणाऱ्यांना राज्य सरकारने उपलब्ध करून द्यावेत असेही आयोगाने सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्र्यांना तसेच इतर मंत्र्यांना आयोगासमोर आणायचे कि नाही याची सुनावणी मुंबईत होणार आहे.

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचार