तपोवन एक्सप्रेस ही विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहे. परंतु ही रेल्वे मानवतरोड येथे थांबणार नसल्याने मानवत तसेच पाथरी तालुक्यातील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ...
वांगी रोड भागातील सागर कॉलनी येथील एका महिलेच्या खून प्रकरणात पोलीस कर्मचाऱ्याविरूद्ध बुधवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला आहे. पैशाच्या व्यवहारातून हा खून झाल्याचे सकृतदर्शनी वाटत असले तरी नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. ...
पोलीस दलातील भावावर चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्या प्रकरणी न्याय देण्यात यावा, या मागणीसाठी परभणी महामार्ग विभागातील एका पोलीस कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना सोमवारी दुपारी शहरातील जलतरणिका संकुल परिसरात घड ...
शासनाने आणि बॅंकेने एकत्र येऊन सुलभ पध्दतीने पीक कर्ज द्यावे. नसता पीक कर्जाचा प्रश्न पेटवू, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिला आणि बँक अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले. ...
मराठवाड्यातील महसूल कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा रखडलेला प्रश्न मार्गी लावावा, या प्रमुख मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा देत गुरुवारी आंदोलन केले. ...
स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही वाहतुकीस पक्का रस्ता मिळाला नाही. त्यामुळे आजारी आजीला पाठकुळीवर घेऊन एका तरूणाला चक्क ३ किलोमीटचा प्रवास भर पावसात पळत करावा लागला. ...
गोदावरी नदीला दि. २७ सप्टेंबर रोजी मोठा पूर आल्याने नदी दुथडी भरून वाहत आहे. पुराच्या बॅकवाॅटरचे पाणी खळी व सुनेगाव जवळील पुलावर आल्याने नऊ गावांचा संपर्क तुटला असून नदी धोक्याची पातळी ओलांडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...