परभणी : आदिवासी मुलांच्या वसतिगृहात मंजुरी असणाऱ्या संख्येइतके प्रवेश दिले जात नसल्याने या जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक व आर्थिक नुकसान होत आहे़ ...
पूर्णा : प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता औरंगाबाद-तिरुपती या विशेष रेल्वेच्या दोन फेऱ्या वाढविण्याचा निर्णय दक्षिण-मध्य रेल्वेच्या नांदेड विभागीय कार्यालयाने घेतला आहे़, ...
ताडकळस : जावई मुलीस नांदवायला घेऊन जात नसल्यामुळे पित्याने कीटकनाशक प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना २९ आॅगस्ट रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली़ ...