शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

प्रजासत्ताकदिनी राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी, पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2021 4:37 AM

mann ki baat News : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.

नवी दिल्ली : प्रजासत्ताकदिनी दिल्लीत तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याने सारा देश दु:खी आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यावर्षीच्या पहिल्या ‘मन की बात’ कार्यक्रमात रविवारी ते बोलत होते.शेतकरी आंदोलनामध्ये प्रजासत्ताकदिनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीत मोठा हिंसाचार झाला. अनेक आंदोलक लाल किल्ला परिसरात शिरले व त्यांनी तिथे काही ध्वज फडकावले. या आंदोलकांनी तिरंगा राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचाही आरोप झाला होता. त्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी हे उद्गार काढले. ते म्हणाले की, शेतीचे आधुनिकीकरण करण्यासाठी आमचे सरकार वचनबद्ध असून, त्यासाठी आणखी पावले भविष्यात उचलणार आहोत. यंदाच्या जानेवारी महिन्यात ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेमध्ये भारतीय क्रिकेट संघाने मिळवलेला नेत्रदीपक विजय ते राष्ट्रध्वजाचा झालेला अपमान अशा अनेक घटनांचा उल्लेख नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात केला. त्यांनी सांगितले की, देशातील कोरोना लसीकरण मोहिमेत १५ दिवसात ३० लाख लोकांना लस देण्यात आली आहे. कोरोना साथीच्या काळात भारताने अनेक देशांना मदत केली आहे. 

औषधे, लसींच्या बाबतीत भारत स्वयंपूर्ण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळाले, त्या घटनेच्या अमृत महोत्सवी वर्षाला यंदा प्रारंभ होणार आहे. स्वातंत्र्य चळवळीत योगदान दिलेल्यांपैकी आपापल्या भागातील स्वातंत्र्यसेनानींबद्दल युवा पिढीने लेखन करायला हवे, पुस्तके लिहायला हवीत.  जालन्याच्या डॉ. मंत्रींचा ‘मन की बात’मध्ये उल्लेखमोदी यांनी ‘मन की बात’मध्ये जालन्याचे डॉ. स्वप्नील मंत्री यांचा उल्लेख केला. मंत्री म्हणाले की, “मी मोदी यांना रस्ते आणि महिलांच्या सुरक्षेवर सूचना आणि घोषणा पाठवल्या होत्या. या सूचनांच्या आधारे पंतप्रधानांनी आज लोकांना रस्ते सुरक्षेवर आवाहन केले हा अभिमानाचा मुद्दा आहे.”

टॅग्स :Man ki Baatमन की बातNarendra Modiनरेंद्र मोदी