शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

‘आघाडी तुटण्यासाठी आम्ही जबाबदार नाही’

By admin | Updated: October 1, 2014 02:09 IST

आघाडी जागावाटपाच्या मुद्यावरून तोडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा शरद पवार यांनी केलेला आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी फेटाळून लावला.

जम्मू : महाराष्ट्रात 15 वर्षापासून राष्ट्रवादीसोबत असलेली आघाडी जागावाटपाच्या मुद्यावरून तोडण्यासाठी काँग्रेसच जबाबदार असल्याचा शरद पवार यांनी केलेला आरोप काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मंगळवारी फेटाळून लावला. आम्ही कुणीही आघाडी तोडण्यामागचे कारण ठरत नाही. मी, राहुल आणि काँग्रेसही त्यासाठी जबाबदार नाही, असे त्या येथे पत्रकारांना उत्तर देताना म्हणाल्या.    काँग्रेसमुळेच आघाडीत फूट पडल्याचे विधान पवारांनी केल्याबद्दल सोनिया गांधी यांना प्रश्न विचारण्यात आला होता. 
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी आणि त्यांच्या टीमने दीर्घकाळापासून संपुआ आघाडीतील घटक पक्षांना वेगळे पाडण्याचे प्रयत्न चालविल्याचे माङया निदर्शनास आले आहे, असेही पवार म्हणाले होते. (वृत्तसंस्था)
 
च्अजित पवार हेच आघाडी तोडण्यासाठी जबाबदार असल्याचा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी केला होता. आघाडीत फूट पडल्यानंतर दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी आरोप-प्रत्यारोपांच्या
फैरी झाडत प्रचाराचा धुरळा उडविला आहे.