शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

ईदच्या नमजापठणानंतर काश्मीरमध्ये हिंसाचार, १ ठार

By admin | Updated: September 13, 2016 12:34 IST

ईदच्या नमाजपठणानंतर काश्मीर खो-यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला.

 ऑनलाइन लोकमत 

श्रीनगर, दि. १२ - ईदच्या नमाजपठणानंतर काश्मीर खो-यात विविध ठिकाणी झालेल्या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, अनेक जण जखमी झाले आहेत. नमाजपठणानंतर ऐतिहासिक मशिदींबाहेर एकत्र जमण्यावर प्रशासनाने बंदी घातली असून, १० जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली आहे. 
 
दशकभरामध्ये पहिल्यांदाच काश्मीरमध्ये ईदच्यावेळी अशा प्रकारची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. रस्त्यावर मोठया प्रमाणावर पोलिस बंदोबस्त असल्यामुळे ईदचा उत्साह फारसा दिसत नसून, सार्वजनिक ठिकाणे, बाजार ओस पडल्याचे चित्र आहे. 
 
दोन महिन्यांपासून काश्मीर खो-यात सुरु असलेल्या हिंसाचारा विरोधात श्रीनगरमध्ये सकाळी हजारो नागरीकांनी शांती मोर्चा काढला होता. उत्तरकाश्मीरात बांदीपोरामध्ये सुरक्षा पथकांबरोबर झालेल्या चकमकीत एक युवक ठार झाला. अनंतनागमध्ये अशाच प्रकारच्या हिंसाचारात अनेकजण जखमी झाले. संचारबंदी असलेल्या जिल्ह्यांवर ड्रोनच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत आहे.