Thackeray Group Vs BJP Modi Govt: उद्धव ठाकरेंमुळे कोरोना रोखला गेला असे सांगताना, मंदिरांची उभारणी करुन भाजपने १४० कोटी लोकांच्या हाती फक्त ‘घंटा’ बडवण्याचे काम दिले, अशी टीका करण्यात आली. ...
२००४ मध्ये वाजपेयी सरकारने नवीन पेन्शन योजना अनिवार्य केली होती, जी तेव्हापासून सुरू आहे. तथापि, अनेक राज्य सरकारांनी लोकांच्या दबावात जुनी पेन्शन योजना सुरू केली. मात्र, त्यांना तीव्र आर्थिक संकटांचा सामना करावा लागत आहे. ...
सचिनचे कुटुंब आर्थिक संकटाचा सामना करत असल्याची बातमी समोर येताच एका चित्रपट दिग्दर्शकाने त्यांना सर्वात आधी चित्रपटात कामाची ऑफर दिली आहे. यानंतर आता गुजरातमध्ये नोकरीची ऑफर देण्यात आली आहे. ...