शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये भाजपाचा पराभव ही माझ्या वडिलांना श्रद्धांजली - सरताज

By admin | Updated: November 9, 2015 12:05 IST

बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली असल्याचे दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखच्या मुलाने व्यक्त केली.

ऑनलाइन लोकमत
दादरी ( उत्तरप्रदेश), दि. ९ - बिहार निवडणुकी भारतीय जनता पक्षाचा झालेला दारूण पराभव म्हणजे माझ्या वडिलांना वाहण्यात आलेली श्रद्धांजली आहे, अशी प्रतिक्रिया दादरी हत्याकांडात बळी पडलेल्या मोहम्मद अखलाखचा मुलगा, सरताजने व्यक्त केली आहे. 'आपल्या देशात द्वेषाच्या राजकारणाला जागा नाही, हे बिहारच्या जनतेने दाखवून दिलं. बिहारहमध्ये लागलेला निकाल हा सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात लागलेला असून तीच माझ्या वडिलांना वाहण्यात आलेल श्रद्धांजली आहे,' असे सरताजने म्हटले आहे. 
बीफ साठवून ठेवल्याच्या व ते खाल्ल्याच्या अफवेवरून दोन महिन्यांपूर्वी उत्तर प्रदेशमधील दादरी येथे जमावाने मोहम्मह अखलाख यांना मारहाण केल्याने त्यांचा मृत्यू झाला तर त्यांचा धाकटा मुलगा गंभीर जखमी झाला होता.  या घटनेनंतर देशभरात तणावाचे वातावरण पसरले. या हत्येसाठी केंद्र सरकार कारणीभूत असल्याचा तसेच देशातील असहिष्णू वातावरण वाढत असल्याचा आरोप करण्यात आला. अनेक नामंवत लेखक, विचारवंत, दिग्दर्शक, निर्माते तसेच वैज्ञानिकांनी या निषेधार्थ त्यांचे पुरस्कारही परत केले. या घटनेचा सामान्य जनतेवरही खोल परिणाम झाल्याचे बिहार निवडणुकीच्या निकालातून दिसून आले. भाजपासाठी अिशय प्रतिष्ठेच्या असलेल्या, पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्यात आलेल्या या निवडणुकीत भाजपाचा दारूण पराभव झाला.
निकाल जाहीर झाल्यानंतर अखलाखचा मोठा मुलगा सरताज याने ही प्रतिक्रिया दिली. हा निकाल सांप्रदायिक राजकारणाच्या विरोधात आहे. धर्माच्या नावावर लढून काहीही फायदा होत नाही, याची लोकांना जाणीव झाली पाहिजे. फक्त सत्तेच्या लोभाने देशाचे विभाजन करू नका, असे आवाहन मी देशातील सर्व राजकारण्यांना करतो, असेही सरताज म्हणाला.