शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
2
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
3
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
4
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
5
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
6
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
7
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
8
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
9
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
10
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
11
Top Marathi News Live: पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, तामिळनाडूत घोडेबाजार
12
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
13
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
14
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
15
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
16
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
17
IPL 2026: 'त्या' खेळाडूच्या खराब फिल्डिंगमुळेच पंजाब मॅच हरतोय, रिकी पॉन्टिंगनं कुणाचं नाव घेतलं?
18
पाठलाग, ओव्हरटेक करून कार थांबवली, त्यानंतर..., सुवेंदूंच्या PAच्या हत्येच्या तपासात आतापर्यंत झाले असे खुलासे
19
हार्दिक पांड्या लखनौविरुद्ध खेळला नाही, आता संघासोबत रायपूरला गेला नाही, मुंबई इंडियन्समध्ये फूट?  
20
Chandranath Rath: हवाई दलात सेवा, कॉर्पोरेटमध्ये नोकरी अन् सुवेंदू अधिकारींचे पीए बनले; हत्या झालेले चंद्रनाथ कोण होते?
Daily Top 2Weekly Top 5

पीएम ‘बदला’ची नीती अवलंबत आहेत की ‘बदल्या’ची? : सिब्बल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 08:54 IST

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होत राहते. मात्र, संविधानाचा पराभव होऊ नये आणि लोकशाही पराभूत होऊ नये. जो जिंकला, तो सिकंदर असला तरी कोणत्या प्रकारे निवडणूक जिंकली, काय षड्यंत्र केले गेले? याबद्दल प्रश्न आहेत.

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये झालेल्या तृणमूल काँग्रेसच्या विजयावरून प्रसिद्ध वकील आणि राज्यसभा खासदार कपिल सिब्बल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधानांवर टीका केली.

बुधवारी माध्यमांशी संवाद साधताना सिब्बल म्हणाले की, निवडणुकीत हार-जीत होत राहते. मात्र, संविधानाचा पराभव होऊ नये आणि लोकशाही पराभूत होऊ नये. जो जिंकला, तो सिकंदर असला तरी कोणत्या प्रकारे निवडणूक जिंकली, काय षड्यंत्र केले गेले? याबद्दल प्रश्न आहेत.

सिब्बल यांनी म्हटले की, भाजपने पश्चिम बंगालमध्ये विजय मिळविल्यानंतर पंतप्रधान म्हणाले की, आम्ही बदल्याची नव्हे तर बदलाची नीती अवलंबतो. हे त्यांचे वाक्य चांगले आहे. २०१४ पासून त्यांनी बदलाची नीती अवलंबलत आले की बदल्याची, हा माझा प्रश्न आहे. त्यांनी बदला घेण्याचे ठरवत सरकारे बदलली. जिथे बहुमताचे सरकार होते, तेथे तोड-फोड करून, आपल्या पक्षात त्यांना समाविष्ट करून सरकार स्थापन केले. ही बदल्याची नीती आहे की बदल्याची?

ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिल्याबद्दल विचारले असता त्यांनी यावर उत्तर देण्यास नकार दिला. ते म्हणाले की, असे वक्तव्य करणाऱ्या व्यक्तीचे काय विचार आहेत, हे कसे कळणार? त्यावर आपण कसे बोलणार? यावर मी न बोललेलेच बरे.

English
हिंदी सारांश
Web Title : Are PM's policies of 'change' or 'revenge'?: Sibal

Web Summary : Kapil Sibal criticizes PM Modi, questioning if his policies since 2014 are of change or revenge, referencing government changes and alleged defections.
टॅग्स :kapil sibalकपिल सिब्बल