शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

आयएसआयएसमध्ये भरती झालेल्या तरुणांवर कारवाई नाही ?

By admin | Updated: October 5, 2014 09:47 IST

इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या भारतातील तरुणांविरोधात मोदी सरकारने फौजदारी कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याचे समजते.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. ५ -  दहशतवादाविरोधात कठोर धोरण राबवण्याची ग्वाही मोदी सरकार देत असले तरी इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया या दहशतवादी संघटनेत भरती झालेल्या भारतातील तरुणांविरोधात मोदी सरकारने फौजदारी कारवाई न करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. 
भारतातील सुमारे १८  -२ ० तरुण इराकमध्ये आयएसआयएस या दहशतवादी संघटनेसाठी काम करत असल्याची माहिती समोर येत आहे. यामध्ये ठाणे जिल्ह्यातील कल्याणमधील चार तरुणांचाही समावेश आहे. इराकमधील दहशतवादी संघटनेत भरती झालेले हे तरुण भारतात परतल्यास त्यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याची भूमिका मोदी सरकारने घेतल्याचे सूत्रांनी सांगितले. गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कायदेशीरदृष्ट्या या तरुणांनी भारतात कोणताही गुन्हा केलेला नसल्याने त्यांच्यावर देशात कोणताही गुन्हा दाखल करता येणार नाही. या तरुणांवर कारवाई केल्यास आयएसआयएसमध्ये गेलेले तरुण पुन्हा कधीच भारतात परतणार नाही तसेच त्यांचे पालकही मुलांविषयीची माहिती पोलिसांना देणार नाहीत असे एका अधिका-याने निदर्शनास आणून दिले. त्यामुळे या तरुणांविरोधात कारवाई न करता त्यांना काही दिवस देखरेखीखाली ठेवणे हा उत्तम उपाय असल्याचे अधिका-यांचे म्हणणे आहे. 
गृहमंत्रालयाने या निर्णयावर अद्याप शिक्कामोर्तब केलेले नाही. मात्र काही अधिका-यांनी यावर नाराजी दर्शवली आहे. या तरुणांविरोधात एफआयआर दाखल करुन अटक न केल्यास या तरुणांना इराकमध्ये पाठवणा-यांची माहिती कशी समोर येणार असा सवाल एका अधिका-याने उपस्थित केला.