शहरं
Join us  
Trending Stories
1
"१८ तासांचा प्रवास कशाला? बोलायचं तर थेट फोन करा"; ट्रम्प यांनी रद्द केला पाकिस्तान दौरा
2
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
3
अभिषेक-ईशानचा शानदार शो! वैभव सूर्यवंशीचं शतक व्यर्थ! RR च्या घरच्या मैदानात SRH नं मारली बाजी
4
वरातीत नाचला अन् जीव गमावला! पुण्यात चुलत भावानेच केला भावाचा गेम; कात्रजमधील हत्येने खळबळ
5
सिंधुदुर्गातील वाहनाना टोल मधून सुट मिळणार; पालकमंत्र्यांचे आश्वासन 
6
Vaibhav Suryavanshi Records : शतक एक, विक्रम अनेक! वैभव सूर्यवंशी अशी कामगिरी करणारा जगातील पहिला फलंदाज
7
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
8
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
9
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
10
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
11
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
12
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
13
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
14
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
15
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
16
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
17
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
18
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
19
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
20
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Election : भाजपाला मोठा धक्का; शिवसेनेनंतर आणखी एका पक्षाने 21 वर्षांची साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2020 09:46 IST

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. नागरिकता संशोधन कायद्यासाठी भाजपाने दबाव टाकला होता.

ठळक मुद्देसीएएची मागणी अकाली दलानेच केली होती.पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो.

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला जोरदार धक्का बसला आहे. शिवसेनेनंतर भाजपासोबत सर्वाधिक काळ असलेल्या अकाली दलाने साथ सोडली असून २१ वर्षे जुनी युती तुटली आहे. शिरोमणि अकाली दलाने(शिअद बादल) निवडणुकीपूर्वी भाजपाशी काडीमोड घेण्याचा निर्णय घेतला आहे.

नागरिकता संशोधन कायद्यासाठी अकाली दलावर भाजपाने दबाव टाकला होता. दिल्ली शिख गुरुद्वारा प्रबंधक कमिटीचे अध्यक्ष मनजिंदर सिंह सिरसा यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले की, सीएएवर भूमिका घेतल्याशिवाय आम्ही विधानसभा निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीमध्ये अकाली दल नेहमी भाजपासोबत निवडणूक लढवितो. जर आम्ही आवाज उठवू शकत नाही तर निवडणूक लढविण्यात काही अर्थ नाही. 

कोणताही अकाली दलाचा नेता अपक्ष निवडणूक लढविणार नाही. केवळ निवडणूक न लढण्याचा निर्णय झाला आहे. युतीबाबतचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठांना घ्यायचा असल्याचेही सिरसा यांनी स्पष्ट केले. त्यांनी सांगितले की, दोन्ही पक्षांमध्ये राजकीय नाही तर सामाजिक युती आहे. पंजाबमध्ये शांती आणि भाऊबंध टिकविणारे ही युती आहे, असेही ते म्हणाले. मात्र, भाजपा उमेदवाराचा प्रचार करणार का, या प्रश्नावर त्यांनी उत्तर देणे टाळले. 

Delhi Election: केजरीवालांविरोधात भाजपाने उभा केला उमेदवार; दुसरी यादी जाहीर

दिल्लीत भाजपाने निवडणूकपूर्व सर्व्हे केला; घबाडच सापडले पण...Delhi opinion poll 2020 : दिल्ली आपचीच; केजरीवाल पुन्हा पडणार भाजपाला भारीदिल्ली विधानसभा: आपने 15 आमदारांचे तिकीट कापले; 70 उमेदवारांची यादी एकाचवेळी जाहीर 

सीएएची मागणी अकाली दलानेच केली होती. मात्र, त्यामध्ये कोणत्या एका धर्माला काढण्याचे कधीच म्हटले नव्हते. पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तानमध्ये अत्याचार होत असलेले हिंदू, शीख, ख्रिश्चन आणि बौद्धांना भारताचे नागरीकत्व देण्याचे आम्ही स्वागत करतो. यामध्ये मुस्लिमांनाही सहभागी करण्यात यायला हवे, असेही सिरसा म्हणाले. 

टॅग्स :delhi electionदिल्ली निवडणूकdelhiदिल्लीBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दलArvind Kejriwalअरविंद केजरीवाल