शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
4
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
5
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
6
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
7
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
8
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
9
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
10
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
11
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
12
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
13
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
14
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
15
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
16
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
17
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
18
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
19
संजय चव्हाण, विजय करंजकरांचे बंड; शांतीगिरी महाराज नाशिकमधून अपक्ष लढणार
20
देशातील कर प्रणालीवर राजीव बजाज यांची टीका, सरकारकडे केली 'ही' मागणी...

'भगवद गीता' राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषित करा - सुषमा स्वराज

By admin | Published: December 08, 2014 9:48 AM

'भगवद् गीते'ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ८ -  धार्मिक ग्रंथ 'भगवद् गीते'ची राष्ट्रीय ग्रंथ म्हणून घोषणा करण्यात यावी अशी मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केली आहे. दरम्यान त्यांच्या या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे असून काँग्रेस व तृणमूल काँग्रेसकडून स्वराज यांच्यावर टीका करण्यात येत आहे. लोकशाहीमध्ये 'संविधान' हाच सर्वात मोठा पवित्र ग्रंथ आहे, असे प्रत्युत्तर तृणमूलतर्फे देण्यात आले आहे.
लाल किल्ला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या गीता प्रेरणा महोत्सवादरम्यान त्या बोलत होत्या. परराष्ट्र मंत्रालयातील अनेक आव्हानांना आपण फक्त भगवद् गीतेमुळेच सामोरे जाऊ शकलो असे सांगत
जीवनातील प्रत्येक समस्येचे, प्रश्नाचे उत्तर गीतेत दिले आहे, असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना जेव्हा ' भगवद् गीता' भेट दिली तेव्हाच तिला राष्ट्रीय स्वरुप प्राप्त झाले. आता याची फक्त औपचारिक घोषणा करणे बाकी आहे. भगवद् गीता तुमच्या आयुष्यातील सर्व निराशांवर मात करेल, असेही त्यांनी सांगितले. यावेळी विश्व हिंदू परिषदेचे अध्यक्ष अशोक सिंघल यांनीही हिंदूच्या पवित्र ग्रंथाला राष्ट्रीय ग्रंथ म्हणून मान्यता द्यावी या मागणीचा पुनरुच्चार केला.