शहरं
Join us  
Trending Stories
1
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
4
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
5
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
6
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
7
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
8
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
9
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
10
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
11
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
12
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
15
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
16
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
17
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
18
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
19
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
20
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: "आपण धोकादायक वळणावर आहोत; कोरोना लाटेचं रूपांतर त्सुनामीत होऊ शकेल"

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2021 07:32 IST

काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.

- शीलेश शर्मा

नवी दिल्ली : कोराेनाच्या वाढत्या फैलावाला काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना थेट जबाबदार धरून “आम्ही धोकादायक वळणावर उभे आहोत आणि कोविडला सध्या आम्ही लाट म्हणत असलो तरी ती कधी त्सुनामीत रूपांतरित होईल हे आम्हाला माहीत नाही,” असे म्हटले.
काँग्रेसचे नेते राहुल गांधी सरकारला इशारा देत आले आहेत की, “कोरोना संपलेला नाही. आम्हाला दुसऱ्या लाटेला तोंड देण्यास तयार व्हावे लागेल. कारण परिस्थिती १७ सप्टेंबर, २०२० पेक्षा जास्त भयानक होणार आहे.”

काँग्रेसचा आरोप आहे की, मोदी सरकारने राहुल गांधी यांनी दिलेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केले. आज जे घडत आहे, तेच राहुल गांधी म्हणाले होते.
पक्षाचे प्रवक्ते पवन खेडा यांनी भाष्य केले की, “मोदी - शहा यांची जोडी निवडणूक जिंकण्यासाठी एक हजारचे कूपन वाटण्यात व्यस्त आहेत. कोरोनाकडे सरकारचे लक्ष नाही. जगातील प्रत्येक सात रुग्णांतील एक भारतीय आहे. आधी कोरोनाचे १० रुग्ण आणखी आठ जणांना बाधित करायचे. ताज्या लाटेत कोविडचे १० रुग्ण १४ जणांमध्ये आजार पसरवत आहेत. ही भयानक परिस्थिती आहे.”

खेडा यांचा युक्तिवाद होता की, “जगातील तज्ज्ञ म्हणत आहेत की, कोरोनाची दुसरी लाट आलेली आहे; परंतु सरकारला याची माहिती नसावी, असे दिसते.” त्यांनी लसीची टंचाई, दुसऱ्या लसीला मंजुरी न दिल्या जाण्याचाही मुद्दा उपस्थित केला. पक्षाने पंतप्रधानांना आवाहन केले की, या महामारीशी एकत्रित लढावे. सगळे लोक तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून यायला तयार आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेस