शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

इराकमध्ये सात तरुण अडकले, कुटुंबीयांचे मदतीसाठी सरकारकडे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2019 12:19 PM

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे.

चंदीगड : पंजाबमधील सात तरुण इराकमध्ये अडकले आहे. हे तरुण जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील आहेत. या तरुणांना भारतात आणण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत कौर बादल यांच्याकडे मदत करण्याचे आवाहन केले आहे. 

हरसिमरत कौर बादल यांनी तरुणांच्या कुटुंबीयांनी केलेल्या आवाहनानंतर परराष्ट्रमंत्री डॉ. एस जयशंकर यांना पत्र लिहिले आहे. इराकमध्ये गेल्या सात महिन्यांपासून अडकलेल्या या तरुणांना भारतात सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी, अशी विनंती हरसिमरत कौर बादल यांनी पत्रातून डॉ. एस जयशंकर यांना केली आहे. 

यावेळी हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले की, 'इराकमध्ये अडकलेल्या तरुणांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसोबत डॉ. एस जयशंकर यांनी भेट घेणार आहे. तसेच, डॉ. एस जयशंकर पत्र लिहून या जालंधर आणि कपूरथला जिल्ह्यातील सात तरुणांच्या सुरक्षित भारतात आण्यासाठी मदत करण्यास सांगितले आहे.'   

इराकमध्ये तरुणांवर बिकट परिस्थिती ओढावली आहे, कारण वर्क परमिट नसल्यामुळे त्याठिकाणी राहण्यासाठी काम सुद्धा करता येणार नाही. या तरुणांना विमानाने भारतात आणण्यासाठी लागणारा संपूर्ण खर्च अकाली दलकडून केला जाईल. तसेच, इराकमध्ये नोकरीचे आमिष दाखवून दोन ट्रॅव्हल एजन्टनी या तरुणांची फसवणूक केली आहे. ट्रॅव्हल एजन्टनी तरुणांकडून पैसे घेतले, मात्र त्यांना कागदपत्रे दिली नाहीत. कागदपत्रे दिली असती तर हे तरुण इराकमध्ये काम मिळाले असते, असेही हरसिमरत कौर बादल यांनी सांगितले.   

टॅग्स :Punjabपंजाब