शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
4
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
5
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
6
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
7
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
8
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
9
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
10
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
11
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
12
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
13
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
14
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
15
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
16
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
17
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
18
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
19
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
20
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाला बदनाम करण्याचा प्रयत्न; देशातील 272 प्रतिष्ठित व्यक्तींचा पत्रातून काँग्रेसवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:15 IST

देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे.

नवी दिल्ली : काँग्रेससह अनेक विरोधी पक्ष सातत्याने निवडणूक आयोगावर टीका करत आहेत. या पार्श्वभूमीवर देशातील 272 दिग्गज व्यक्तींनी मंगळवारी एक खुले पत्र प्रसिद्ध करून आयोगाला स्पष्ट पाठिंबा दर्शवला आहे. यात माजी न्यायाधीश, निवृत्त सनदी अधिकारी, राजदूत आणि माजी सैन्य अधिकाऱ्यांचासमावेश आहे. या पत्रातून विरोधकांवर जाणीवपूर्वक आयोगाची विश्वासहार्यता धूसर करण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

पत्रावर कोणाच्या स्वाक्षऱ्या?

या खुल्या पत्रात एकूण 272 प्रतिष्ठित नागरिक सहभागी झाले असून त्यात 16 माजी न्यायाधीश, 123 निवृत्त सनदी अधिकारी, 14 माजी राजदूत आणि 133 माजी सैन्य अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांच्या मते, बिना पुराव्याचे आरोप करून संविधानिक संस्थांना कमजोर करण्याचा एक राजकीय पद्धतशीर प्रयत्न सातत्याने केला जात आहे. भारतीय लोकशाही आज बाहेरील हल्ल्यांमुळे नव्हे, तर विषारी राजकीय वक्तव्यांमुळे मोठ्या आव्हानासमोर उभी असल्याचे यात म्हटले आहे.

विरोधक निवडणूक आयोगाविरोधात पुरावे असण्याचा दावा करतात, परंतु आयोगाकडे कोणतीही औपचारिक तक्रार किंवा प्रतिज्ञापत्र दाखल करत नाहीत. यावरुनच हे आरोप निव्वळ राजकीय रणनीतीचा भाग असल्याचे स्पष्ट होते. पत्रात लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अलीकडील विधानांचा उल्लेख आहे, ज्यात त्यांनी निवडणूक आयोगावर “मत चोरी”चा आरोप केला होता. अशा प्रकारचे वक्तव्य अधिकाऱ्यांना दबावाखाली आणण्याचा प्रयत्न असल्याचे दिसून येते, असेही पत्रात म्हटले आहे.

निवडणूक आयोगाला BJP ची बी-टीम म्हणणे अयोग्य

आयोगाने SIR ची प्रक्रिया पूर्ण पारदर्शकतेने राबवली आहे. कोर्टाच्या देखरेखीखाली सत्यापन, बनावट मतदार हटवणे आणि नवे पात्र मतदार समाविष्ट करण्याचे काम केले. अशा परिस्थितीत आयोगाला ‘BJP ची बी-टीम’ म्हणणे हे तथ्यांवर नव्हे, तर राजकीय निराशेवर आधारित आरोप असल्याचे पत्रात म्हटले आहे. विरोधक जिंकल्यावर आयोगाचे कौतुक करतात आणि हरल्यावर आरोप करततात, हा सेलेक्टिव आक्रोश आणि राजकीय संधीवाद स्पष्ट दर्शवतो, अशी बोचरी टीकाही पत्रात केली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Eminent citizens defend Election Commission against Congress accusations of undermining its credibility.

Web Summary : 272 eminent citizens, including ex-judges and officers, support the Election Commission, condemning Congress's allegations. They accuse the opposition of political maneuvering and undermining constitutional bodies with unsubstantiated claims, highlighting transparent processes and selective criticism.
टॅग्स :congressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा