शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

राजस्थान प्रकरणाचा सर्वात मोठा धक्का अमित शाहंनाच बसला असेल, गेहलोतांची विधानसभेत तुफान फटकेबाजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2020 18:07 IST

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे.

ठळक मुद्देगेहलोत म्हणाले, प्रत्येक ठिकाणी आपण लोकशाहीला धोक्यात टाकले.आपण चार वर्ष केलेले कट-कारस्तान संपूर्ण देशाने पाहिले आहेया संपूर्ण प्रकरणाचा ज्या पद्धतीने समारोप झाला. त्याचा धक्का देशात कुणाला बसला असेल तर तो अमित शाह आणि आपल्यालाच बसला.

जयपूर - गेल्या काही दिवसांपासून राजस्थानात सुरू असलेला सत्ता संघर्ष आता शमला आहे. आजपासून सुरू झालेल्या राजस्थान विधानसभेत भाजपानेकाँग्रेस सरकारविरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र मुख्यमंत्री अशोक गेहलोत(Ashok Gehlot) यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकत भाजपाला जबरदस्त झटका दिला. यावेळी मुख्यमंत्री गेहलोत यांनी विधानसभेत विरोधी पक्षाच्या प्रश्नांनाही उत्तर दिले. आज विरोधी पक्ष नेते गुलाब चंद कटारिया यांचा नवाच चेहरा बघायला मिळाला, असे म्हणत, मी विरोधकांचे सर्व आरोप फेटाळून लावतो, असेही गेहलोत यांनी म्हटले आहे.

गेहलोत म्हणाले, विश्वास मतावर बोलण्यासाठी आपल्याकडे बरेच मुद्दे होते. मात्र, आपण त्यावर बोलला नाहीत. कोरोना मुद्द्यावर आपण जी चर्चा केली, त्याचे वाईट वाटते. कोरोना काळात संपूर्ण जग राजस्थानचे कोतुक करत आहे. पंतप्रधान मोदी म्हणत आहेत, की कोरोनाचा सामना करण्यासाठी इतर राज्यांनी राजस्थानचे अनुकरण करायला हवे. मी तर त्यांना असे काही सांगण्यास सांगितले नाही. भीलवाडा मॉडेलसंदर्भात आम्ही पंतप्रधानांना काही सांगितले नाही.

आपण चार वर्ष केलेले कट-कारस्तान संपूर्ण देशाने पाहिले आहे -मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, देशात प्रत्येक राजकीय पक्षातील नेत्यांत पॉलिटिकल डिस्टन्स निर्माण होत राहिले आहेत. मात्र, या संपूर्ण प्रकरणाचा ज्या पद्धतीने समारोप झाला. त्याचा धक्का देशात कुणाला बसला असेल तर तो अमित शाह आणि आपल्यालाच बसला. सरकार पाडण्याच्या प्रयत्नात केंद्रातील मोठ-मोठे नेते सहभागी होत, असे वाटते, की त्यांनी तुम्हाला यात सहभागी केले नाही. असेही असू शकते, की आपल्याला याची कल्पनाही नसेल. आपण विरोधी पक्ष नेते आहात. आपण जेवढ्या सफाईदारपणे बोलत आहात ते कळण्या पलिकडचे आहे. फोन टॅपमध्ये समजले आहे, की यात कोणकोणते नेते सहभागी आहेत. मात्र एवढे नक्कीच बोलेन, की आपले स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही. आपण गेली चार वर्ष जे कट कारस्तान केले ते संपूर्ण देशाने पाहिले आहे.

'सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को' -गेहलोत म्हणाले, आपण कर्नाटक, मणिपूर, गोवा आणि मध्य प्रदेशात काय केले? प्रत्येक ठिकाणी आपण काँग्रेसचे आमदार चोरी केले. प्रत्येक ठिकाणी आपण लोकशाहीला धोक्यात टाकले. षडयंत्र करूनही आपण काय-काय म्हणत आहात, हे सांगण्याची आवश्यकता नाही. आपली स्थिती तर ' सौ चूहे खाकर बिल्ली चली हज को', अशी झाली आहे.

गेल्या 50 वर्षांपासून राजकारण करतोय -विरोधी पक्ष नेते गुलाब चंद कटारिया यांना उद्देशून मुख्यमंत्री गेहलोत म्हणाले, आपल्याला चिंता व्हायला हवी, की लोकशाही धोक्यात आहे. मी गेल्या 50 वर्षांपासून राजकारण करत आहे, तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झालो आहे. मात्र, मला चिंता आहे. मी प्रदेशाध्यक्ष होतो. भैरव सिंह शेखावत यांचे सरकार पाडण्याचे षडयंत्र झाले होते. मात्र, विरोधात असूनही मी त्यांच्यासोबत उभा होतो. मला वाटते, की आपल्या पक्षातील लोक आपल्याला माहिती देत नाहीत, त्यामुळेच आज आपले नवे रुप पाहायला मिळाले. आपल्याकडचे लोक लपून राजकारण करतात.

महत्त्वाच्या बातम्या -

CoronaVirus News: धक्कादायक! कोरोनाने आतापर्यंत जगभरात घेतला 7.5 लाख लोकांचा बळी, भारत चौथ्या क्रमांकावर!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पार्थ, अजित पवार नाराज? जयंत पाटलांनी केला मोठा खुलासा

Gold Price : येणाऱ्या काळात आणखी स्वस्त होणार सोनं! विकत घेण्यापूर्वी अवश्य वाचा ही बातमी

CoronaVaccine: पश्चिमेकडील देशांना रशियाचं थेट प्रत्युत्तर; सांगितलं, 'या'मुळे खास आहे Sputnik V लस

CoronaVirus vaccine News: फक्त 18 ते 60 वर्षांच्या आतील लोकांनाच दिली जाणार रशियन कोरोना लस, हे आहे मोठं कारण

CoronaVaccine: रशियन कोरोना लसीला जगभरातून जबरदस्त मागणी, 20 देशांकडून मिळाली 1 अब्ज डोसची ऑर्डर

कोरोनावरील उपचारांचा खर्च..., मुळीच घाबरू नका; 'कोरोना कवच' घ्या! मिळेल असा फायदा

टॅग्स :Rajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतAmit Shahअमित शहाSachin Pilotसचिन पायलटBJPभाजपाcongressकाँग्रेस