शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालच्या एका मतदारसंघात अद्याप मतमोजणी सुरुच; निकालांचे गॅझेट अद्याप राज्यपालांकडे गेलेच नाहीत...
2
बंगालचा मुख्यमंत्री कोण होणार? भाजपचे 'चाणक्य' घेणार निर्णय, असामची जबाबदारी नड्डांवर...
3
मोठी बातमी! पश्चिम बंगालमधून ममतांची एक्झिट होताच ईडी सक्रीय झाली, कोलकाता DCP विरोधात ED ची 'लुकआउट' नोटीस 
4
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
5
कोण आहेत अग्निमित्रा पॉल? पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी नावाची सुरु झालीय चर्चा...
6
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
7
सरकारी रुग्णालयाच्या ऑपरेशन थिएटरमध्ये सापडले पैसे, सोनं; टीएमसी नेत्यांवर गंभीर आरोप
8
माळशेज घाटात  भीषण अपघात, एसटी आणि स्कॉर्पियोची समोरासमोर धडक, ४ जणांचा मृत्यू 
9
Latest Marathi News LIVE :राज्यातील २४ अनुदानित आश्रमशाळांची श्रेणीवाढ; मंत्रिमंडळाच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
वादळात पालापाचोळ्यासारखी उडाली पाण्याची टाकी, अधांतरी लटकला काही भाग, सुदैवाने...
11
Gold Silver Price Today: सोन्याच्या किमतीत पुन्हा मोठी घसरण; दर १,४८,००० रुपयांच्या खाली, चांदीही स्वस्त
12
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
13
कळस गाठला! ज्याला पोटच्या पोरासारखं मानलं, त्यानेच संपवलं; निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाच्या पत्नीची निर्घृण हत्या
14
Astro Tip: नकारात्मक लोकांमुळे तुमची ऊर्जा कमी होतेय? 'हा' सोपा उपाय नक्की करून पहा!
15
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
16
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
17
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
18
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
19
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
20
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
Daily Top 2Weekly Top 5

महिला मुक्ती दिन जोड

By admin | Updated: January 3, 2015 00:35 IST

वेळेवर जेवण न देणे, अपमानास्पद वागणूक देणे, टोचून बोलणे, मारहाण करणे, जास्तीचे काम देणे अशा विविध प्रकारे छळ होत असल्याच्या आणि न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे होत आहेत़ या तक्रारी करणार्‍यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्‘ातील सुमारे ७५७ महिलांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशीच लढा देऊन नेहमीच होणार्‍या छळातून मुक्ती मिळविली आहे़ महिला सहाय्यता कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी २८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करुन पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे़ तर २१५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करुन घेतली आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहाय्यता क

वेळेवर जेवण न देणे, अपमानास्पद वागणूक देणे, टोचून बोलणे, मारहाण करणे, जास्तीचे काम देणे अशा विविध प्रकारे छळ होत असल्याच्या आणि न्याय मिळत नसल्याच्या तक्रारी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला सहाय्यता कक्षाकडे होत आहेत़ या तक्रारी करणार्‍यांमध्ये शिक्षित महिलांचे प्रमाण अधिक आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ अखेरपर्यंत जिल्ह्यातील सुमारे ७५७ महिलांनी पोलिसांच्या मदतीने कुटुंबाशीच लढा देऊन नेहमीच होणार्‍या छळातून मुक्ती मिळविली आहे़ महिला सहाय्यता कक्षाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माधवी राजेकुंभार यांनी २८२ महिलांचे पती, सासू-सासरे व अन्य नातेवाईक यांचे समुपदेशन करुन पीडित महिलांना न्याय मिळवून दिला आहे़ तर २१५ महिलांनी कोर्टाच्या माध्यमातून कौटुंबिक छळातून मुक्तता करुन घेतली आहे़ एप्रिल २०१४ ते डिसेंबर २०१४ या कालावधीत महिला सहाय्यता कक्षाकडे आलेल्या तक्रारींपैकी ३५ प्रकरणांमध्ये समझोता होऊ शकलेला नाही़ त्यामुळे पोलीस ठाण्यात ३५ कौटुंबिक छळाचे गुन्हे नोंदविण्यात आले आहेत़