शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

देशात ९३ महिलांवर होतात दररोज बलात्कार!

By admin | Updated: July 1, 2014 17:45 IST

देशात दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षतेत भर पडताना दिसत असून देशात दररोज ९३ महिलांवर बलात्कार होत असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे.

महिलांच्या असुरक्षिततेत मुंबईचा द्वितीय क्रमांक 
ऑनलाइन टीम 
चेन्नई, दि. १ - देशात दिवसेंदिवस महिलांच्या असुरक्षतेत भर पडताना दिसत असून देशात दररोज ९३ महिलांवर बलात्कार होत असल्याची ताजी आकडेवारी समोर आली आहे. राष्ट्रीय गुन्हे ब्यूरोने  प्रसिध्द केलेल्या आकडेवारीनुसार देशात दिल्ली शहर हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर असून त्याखालोखाल मुंबई शहराचा क्रमांक आहे. 
नॅशनल क्राईम रेकॉर्डस्‍ ब्यूरो (एनसीआरबीने )भारतातील गुन्हयासंबंधी आकडेवारी प्रसिध्द केली आहे. या आकडेवारीवरून दिल्ली, मुंबईपाठोपाठ जयपूर आणि संस्कृती जपणा-या पुणे शहराचाही उल्लेख करण्यात आला आहे. २०१२ साली दिल्लीत ५८५ महिलांवरील बलात्काराच्या घटना घडल्या होत्या तर हाच आकडा २०१३ साली १ हजार ४४१ आकड्यांपर्यंत पोहोचला आहे. मुंबईत २०१३ साली ३९१, जयपूर १९२ तर पुण्यात १७१ महिलांवर बलात्कार झाल्याची माहिती आहे. २०१३ साली मध्यप्रदेशात सर्वाधिक बलात्काराच्या घटना घडल्या असून एप्रिलपर्यंत ४ हजार ३३५ घटना तसेच एका १४ वर्षीय दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. मध्यप्रदेशापाठोपाठ राजस्थान ३२८५, महाराष्ट्र ३०६३ आणि उत्तर प्रदेशात ३०५० इतक्या मोठया प्रमाणात बलात्काराच्या घटना समोर आल्या आहेत. सर्वाधिक कमी बलात्काराच्या घटना या तामिळनाडूत ९२३ घडल्या आहेत. ९४ टक्के बलात्कार हे ओळखीच्या व्यक्तीकडून,  शेजारील व्यक्तीकडून, नातेवाईक, आणि त्यानंतर घरातील व्यक्तीकडून होत असल्याची आकडेवारी एनसीआरबीने प्रसिध्द केली आहे.