शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
3
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
4
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
5
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
6
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
7
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
8
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
9
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
10
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
11
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
12
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
13
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
14
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
15
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
16
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
17
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
18
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
19
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
20
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा

७० टक्के लोकांनी मास्क लावला; तर टळू शकेल संसर्ग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2020 8:31 AM

निष्कर्ष; सार्वजनिक ठिकाणी दक्षता हवी

ठळक मुद्देया संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते.

नवी दिल्ली : ७० टक्के लोकांनी सातत्याने मास्क लावला तर संसर्ग टळून साथीला रोखता येईल, असे एका संशोधनातून आढळले आहे. त्याबद्दल फिजिक्स ऑफ फ्लूइड या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या एका लेखात हा निष्कर्ष मांडण्यात आला आहे.

या संशोधनात नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूरमधील शास्त्रज्ञ संजयकुमार हे देखील सहभागी झाले होते. त्यांनी सांगितले की, सर्जिकल मास्कसारख्या मास्कची परिणामकारकता ७० टक्क्यांपर्यंत असते. अशा प्रकारचे मास्क ७० टक्के लोकांनी सार्वजनिक ठिकाणी सातत्याने घातले तरी कोरोनाची साथ रोखता येईल. कापडापासून बनविलेले मास्क जर सातत्याने वापरले तर कोरोना संसर्गाचा वेग काही प्रमाणात कमी करता येतो. माणूस जेव्हा बोलतो, गातो, शिंकतो, खोकतो किंवा श्वास घेतो त्यावेळी त्याच्या नाक व तोंडातून शिंतोडे उडत असतात. त्यातून होणाºया संसर्गाला रोखण्याचे काम मास्क करतो. या कामी हायब्रीड पॉलिमरपासून बनविलेले मास्क अधिक प्रभावी असल्याचे आढळून आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीWorld health organisationजागतिक आरोग्य संघटना