शहरं
Join us  
Trending Stories
1
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
2
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
3
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
4
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
5
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
6
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
7
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
8
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
9
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
10
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
11
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
12
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
13
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
14
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला
15
तिरडीवर बसून निवडणूक अर्ज भरायला पोहचला उमेदवार; स्मशानभूमीत उघडलं कार्यालय
16
Income Tax विभागानं सुरू केली नवी सुविधा, कोट्यवधी लोकांना होणार 'हा' फायदा
17
४ जूननंतर पुन्हा एकदा उबाठा, शरद पवारांचा पक्ष फुटणार; भाजपा नेत्याचा दावा
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात, अनेक दिवसांनंतर IT शेअर्समध्ये तेजी
19
Video: ऐश्वर्या रायच्या हाताला दुखापत, तरी Cannes Film Festival मध्ये होणार सहभागी
20
TATA Sonsच्या पहिल्या महिला डायरेक्टर, ज्यांच्याकडून जेआरडी टाटाही घ्यायचे सल्ला; रतन टाटांशी 'हे' आहे नातं

त्र्यंबकेश्वरच्या दुगारवाडी धबधब्यात औरंगाबादचे तिघे विद्यार्थी बेपत्ता; युवतीचा मृतदेह सापडला

By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 4:51 PM

ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत

 नाशिक -  त्र्यंबकेश्वरजवळील दुगारवाडी धबधबा येथे औरंगाबाद येथील कृषी महाविद्यालयाचे तीन विद्यार्थी बेपत्ता झाल्याची घटना बुधवारी (दि.१८) उघडकीस आली. यातील एका विद्यार्थीनीचा मृतदेह आढळून आला आहे. ग्रामीण पोलीस आणि जिल्हा प्रशासन इतर दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.तेलंगणा राज्यातील काही विद्यार्थी औरंगाबाद जिल्ह्यातील कृषी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. त्यातील गिरीधर आकाश (२०), व्यंकटेश रेड्डी (२०, दोघे रा. तेलंगणा), काव्या. एल (२०, रा. हैदराबाद), अनुषा (२१), रघुवंशी, कोटी रेड्डी (२०, तिघे रा. तेलंगणा) हे विद्यार्थी त्र्यंबकेश्वर सोमवारी (दि.१६) येथे आले आहेत. मंगळवारी (दि.१७) सर्व विद्यार्थी दुगारवाडी धबधबा पाहण्यासाठी सायंकाळी ४.३० च्या सुमारास गेले. मात्र उशीर झाल्याने आणि पाण्याचा अंदाज येत नसल्याने काही विद्यार्थी पुन्हा त्र्यंबकेश्वरकडे माघारी फिरले. त्यांनी इतरांना पाण्यात न उतरण्याचा सल्ला दिला.दरम्यान, रात्रभर वाट पाहूनही अनुषा, रघुवंशी आणि कोटी रेड्डी हे परतले नव्हते. त्यामुळे इतर विद्यार्थ्यांनी पुन्हा बुधवारी (दि.१८) दुगारवाडी धबधबा गाठला. त्यावेळी पाण्यात अनुषाचा मृतदेह तरंगताना आढळून आला. याची माहिती नागरिकांना मिळताच त्यांनी त्र्यंबकेश्वर पोलिसांशी संपर्क साधून मदत मागवली. त्यानंतर विभागाने तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरु केले आहे. दुपारपर्यंत रघुवंशी आणि काव्या यांचा तपास लागलेला नव्हता.

टॅग्स :Nashikनाशिक