नाशिक : शहर बससेवा चालविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याची भूमिका घेत राज्य परिवहन महामंडळाने महापालिकेला शहरातील बससेवा ताब्यात घेण्यासाठी मागील तीन वर्षांपासून पत्रव्यवहार सुरू केला आहे. मात्र पालिकेने प्रत्यक्षात पाऊल उचललेले नसल्याने राज्य परिव ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आढावा बैठका तसेच अन्य आंदोलनाच्या पवित्र्यानंतर आता मनविसेही सरसावली आहे. बसवाहतुकीच्या अडचणींसदर्भात आंदोलनाची तयारी करतानाच आता महिनाभरात कामकाजाचा आढावा घेत नवीन पदाधिकारी नियुक्ती करण्याचे संकेत आदित्य शिरोडकर यांनी ...
लोकसभा निवडणुकीस दोन वर्षांचा कालावधी शिल्लक राहिलेला असताना भारतीय जनता पक्षाने निवडणुकीची रणनीती आखण्यास सुरुवात केली असून, संघटनात्मक बांधणीवर लक्ष्य केंद्रित केले आहे़ प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे महाराष्ट्राच्या प्रत्येक विभागातील पक्ष पदाधिक ...
सिन्नर फाटा येथील कृषी उत्पन्न बाजार उपसमितीच्या आवारात अडीच महिन्यांपूर्वी सुरू केलेला ‘शनिवारचा आठवडे बाजार’ विक्रेते व ग्राहकांमुळे बहरू लागला आहे. याठिकाणी दररोजचा भाजी व इतर बाजार सुरू केल्यास सिन्नर फाट्याच्या पूर्वीच्या बाजारपेठेसारखे पुनर्वैभ ...
महापालिकेच्या सिडको आरोग्य विभागात स्वच्छतेसाठी अगोदरच अत्यंत कमी कर्मचारी असताना याच विभागातील काही सफाई कर्मचारी हे सकाळी कामाच्या वेळेस हजर राहून हजेरी मस्टरवर स्वाक्षरी करतात व यानंतर मात्र काम न करताच घरी जातात व पुन्हा कामकाजाची वेळ संपण्याच्या ...
नायलॉन मांजाच्या वापरामुळे लहान बालकांपासून तर प्रौढापर्यंत सर्वांनाच धोका निर्माण झाला आहे. पक्ष्यांवर तर वर्षभर या मांजारुपी जाळ्याची ‘संक्रांत’ कायम असते. मकरसंक्रांतीला दीड महिन्याचा कालावधी शिल्लक असतानाही शहरासह विविध उपनगरांमध्येतरुणांकडून पतं ...
नाशिक : भाजपाच्या मंत्रिपदाच्या आश्वासनानंतर काँग्रेसची साथ सोडून स्वतंत्र पक्षाची स्थापना केल्यानंतर भाजपात अधिकृतरित्या प्रवेश केलेल्या नारायण राणेंना विधान परिषदेची उमेदवारी देण्याबाबतचा पक्षाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही़ मुख्यमंत्री देवे ...
मोदी सरकारने सामान्य नागरिकांच्या खासगी जीवनात हस्तक्षेप करून त्यांच्या हक्क, अधिकारांवर गंडांतर आणले आहे. त्यामुळे आज संविधान वाचिवण्याची वेळ आली असल्याचे मत प्रदेश काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांनी आज नाशिक येथे व्यक्त केले ...
सुमारे दोनशेहून अधिक विद्यार्थ्यांनी मनविसेमध्ये प्रवेश केला असून यामध्ये काही युवा सेनेचे कार्यकर्त्यांचाही समावेश असल्याचे शिरोडकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ग्रामिण भागात संघटन बळकट करण्याचा प्रयत्न प्रत्येकाने करावा. कोणाच्याही विश् ...
प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच आधारकार्ड आहे आधार कार्ड नवीन काढणे लिंक करणे पत्ता बदलणे किंवा मोबाइल क्रमांक बदलले यासह विविध तुरटी बदलण्यासाठी आधार कार्ड केंद्रात वर ये जा करावी लागते परंतु परिसरात आधारकार्ड केंद्रच ...