वाढती थंडी रब्बी हंगामातील पिकांसाठी उपयुक्त मानली जात असताना, हीच थंडी आता हाताशी आलेल्या कापूस पिकासाठी मारक ठरण्याची भीती कापूस उत्पादक शेतकरी व्यक्त करीत असून, थंडीचे प्रमाण वाढल्यास कापसावर पडणाऱ्या बोंड अळीसाठी पोषक ठरत असल्याचे प्रत्यक्ष पाहणी ...
किसान सभेच्या आंदोलनासाठी नाशिकमध्ये आलेल्या आंदोलनकर्त्या इसमाचा चक्कर येऊन पडल्याने मृत्यू झाल्याची घटना गोल्फ क्लब मैदान परिसरात घडली़ अशोक खैरनार (रा़ झाडी) असे मृत्यू झालेल्या आंदोलनकर्त्याचे नाव आहे़ ...
पोलीस आयुक्तालय हद्दीतील दुचाकी अपघातांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या, चेनस्नॅचिंग तसेच वाहतूक नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी (दि़१६) पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांच्या आदेशावरून स्थानिक पोलीस ठाणे व शहर वाहतूक शाखेच्या ...
महापालिकेच्या वतीने घरपट्टीचे अडीचशे कोटी रुपयांचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आता डिसेंबर महिन्यापासून विशेष मोहिमा राबविण्यात येणार आहेत. विशेषत: आजवर घरपट्टी लागू न झालेल्या महापालिकेच्या शोध मोहिमेत सापडलेल्या ६२ हजार मिळकतींना विशेष नोटिसा देण्याच ...
पालखेड डाव्या कालव्यातून येत्या दोन दिवसात पाणी न सोडल्यास शेतकºयांसोबत धरणावर जाऊन दरवाजे खुले करण्यात येतील आणि त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास यासाठी प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा छगन भुजबळ यांनी दिल्याने पालखेड कालवा प्रशासन ...
पेठ उपविभागीय अधिकाऱ्याच्या नावे हॉटेल-चालकांकडून पोलीस कर्मचारी विलास पाटील हा पाच हजार रुपयांची हप्तावसुली करीत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावरून व्हायरल झाला होता़ या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केल्यापासून पाटील फरार असल्याची म ...
पेशाने शिक्षक, मूळचा पालघर जिल्ह्णातील मोखाडा तालुक्यातील रहिवासी, गत चार वर्षांपासून विनावेतन विद्यादानाचे कार्य करणारा़ दिवाळीनिमित्त सासूरवाडीला गेल्यानंतर तिथे सासऱ्यांच्या हॉटेलवर पोलिसांकडून सुरू असलेली हप्ता-वसुली त्याच्या शिक्षकी मनाला रुजली ...
ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीणमधील १०० सराईत गुन्हेगारांच्या तडीपारीचा प्रस्ताव तयार करण्यात आला असून, लवकरच या गुन्हेगारांना हद्दपार केले जाणार आहे. ...
दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ...