लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील शेतक-यांनी खरीप हंगामासाठी आपले नियोजन बदलून चालू वर्षी उडीद व मूग या डाळ वर्णीय नगदी पिकांना पंसती दिली होती. सुरु वातीस पीक अतिशय जोरात बहरात आले. परंतु अचानक हवामानात बदल परिणाम झाल्यामुळे उडीद ,मूगाच्या पिकांवर रोगाच ...
सटाण/वटार : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्यातील वटार, वीरगाव, डोंगरेज, विंचरे परिसरात रविवारी (दि.13) पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यात सोंगणी आलेला मका, बाजरी पिकांचे वादळी वार्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. संबंधित विभागाने तत्काळ पंचनामे करुन भर ...
मालेगाव:- तालुक्यात यंदा समाधानकारक पाऊस झाल्याने शेतक?्यांच्या रब्बीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत रब्बी पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ झाला आहे येथील कृषी विभागाने ४२ हजार २६० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पीक पेरणी चे उद्दिष्ट ठेवले आहे तर १३हजार ८ ...
सटाणा : उन्हाळ कांदा चांगलाच तेजीत आला असून, सोमवारी (दि. १४)येथील बाजार समितीत प्रतिक्विंटल भावात कांद्याने चार हजारांचा टप्पा पार केला आहे. सर्वाधिक ४१५० रुपये कांद्याला भाव मिळाला. अतिवृष्टीमुळे यंदा अन्य राज्यातील कांदा पीक वाया गेल्याने कांद्याल ...
अभोणा : कळवण बाजार समितीच्या येथील उपबाजार आवारात सोमवार (दि.१४) ३५४ ट्रॅक्टर्सद्वारे ८ हजार क्टिंटल कांद्याची आवक होऊन कमाल ३५४० रुपये,किमान ९००रुपये तर सरासरी ३००० रुपये प्रति क्टिंटल भाव मिळाला. ...
नाशिक- ऐन कोरोनाच्या संकट काळात नाशिकमध्ये आॅक्सिजनची टंचाई जाणवत आहे. त्यामुळे आॅक्सिजन वेळेत मिळावा यासाठी यासाठी जिल्'ात आॅक्सिजन टॅँकर व सिलिंडरची वाहतूक करणा-या वाहनांना रूग्ण वाहिकेचा दर्जा देण्यात येणार आहे. या वाहनांना रूग्णवाहिकेसंदर्भातील स ...
वणी : तालुक्यातील दिंडोरी व वणी परिसरातील द्राक्ष उत्पादकांच्या फसवणुकीप्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात चार व वणी पोलीस ठाण्यात सात असे तालुक्यात एकुण ११ संशयित व्यापाऱ्यांविरूद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यामुळे द्राक्ष उत्पादकांची फसवणुक करणारांचे ...
सटाणा:पाणी व स्वच्छता विभागाच्या कंत्राटी कर्मचार्यांसाठी आऊटसोर्सिंग एजन्सी नेमण्याला गट संसाधन केंद्रातील कर्मचार्यांनी विरोध दर्शवला आहे. शासनाने एजन्सी नेमल्यास आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा दिला आहे. याबाबत तालुका स्तरावर पाणी व स्वच्छता कक्षात ...
येवला : न्यायालयाची स्थगिती असेपर्यंत मराठा तरूणांचे शैक्षणिक प्रवेश आणि नोकर भरतीची सर्वस्वी जबाबदारी राज्य व केंद्र शासनाने स्विकारावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन सकल मराठा समाजाच्या वतीने तहसिलदार रोहिदास वारूळे यांना देण्यात आले. ...