नायगाव खोऱ्यातील या गावातील बहुतांशी क्षेत्र हे बागायती असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.या प्रस्तावित मार्गापासून तीन किलोमीटर अंतरावरुन ... ...
त्र्यंबकेश्वर शहरात रुग्णसंख्या वेगाने घटते आहे. मात्र, तज्ज्ञांनी संभाव्य तिसऱ्या लाटेची भयानकता स्पष्ट केल्याने त्या पार्श्वभूमीवर आरोग्य विभागाला सज्ज ... ...
जिल्ह्यात कोरोना रुग्ण घटत असले तरी बळींचे प्रमाण सातत्याने चाळीसहून अधिक राहत आहे. शुक्रवारीदेखील (दि.४) ९३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, नवीन बाधितांची संख्या ५८५ इतकी कमी असली तरी बळींची संख्या ४० आहे. ...
शहरातील दोन रुग्णालयांपाठोपाठ महापालिकेने नाशिकरोड येथील केअर ॲण्ड क्युअर या रुग्णालयाचा कोविड रुग्णालय म्हणून असलेला परवाना रद्द केला आहे. त्यामुळे आणखी एका खासगी रुग्णालयाला दणका देण्यात आला आहे. ...
गेल्यावर्षी जिल्ह्याला निसर्ग चक्रीवादळाचा फटका बसल्याने पडझड झालेल्या ४१५ घरांच्या नुकसानभरपाईसाठी अजूनही प्रतीक्षाच करावी लागत आहे. शासनाकडे पाठविण्यात आलेल्या अहवालात घरांच्या भरपाईसाठी ८५ लाखांची मदत मागण्यात आली होती. मात्र वर्षभरानंतरही नुकस ...
भालूर धरणातला गाळ उपसण्यासाठी गेलेले जेसीबी व डंपर शुक्रवारी (दि.४) सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ४.३० वाजेपर्यंत धरण परिक्षेत्रात प्रांताधिकारी यांच्या आदेशावरून थांबविण्यात आले होते. मात्र, संबंधितांना तहसीलदारांनी परवानगी दिल्याचे सांगण्यात आले. त्य ...
चंदनपुरी येथे शुक्रवारी (दि.४) दुपारी बारा वाजेच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकून तीन जणांना ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी माजी नगरसेवक रफिक भुऱ्या यांच्यासह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
चांदवड तालुक्यातील मालसाणे येथील णमोकार तीर्थ येथे ज्ञानयोगी देवनंदी गुरुदेव यांच्या संकल्पनेमधून साकारण्यात येणाऱ्या भगवान अरिहंत मूर्तीसाठी ३६५ टन वजनाचा अखंड पाषाण चांदवड शहरालगतच्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ वर आला असता, शहरातील सर्व भाविका ...