शहरं
Join us  
Trending Stories
1
NCB-ATS ची मोठी कारवाई, 600 कोटी रुपयांच्या 86 किलो ड्रग्जसह 14 पाकिस्तानींना अटक
2
"राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
3
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
4
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
5
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
6
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
7
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
8
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
9
'RSS कायम आरक्षणाच्या बाजूने, काही लोक खोटं पसरवत आहेत', मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 
11
भांडुपमध्ये सव्वा दोन कोटींच्या रक्कमेने खळबळ; 'ते' पैसे बँकेचेच असल्याचे समोर
12
"मी कोणाच्या बापाला घाबरत नाही", छगन भुजबळ यांचा कडा प्रहार
13
Saumya Tandon : 'भाबीजी घर पर हैं' फेम अभिनेत्री सौम्या टंडन रुग्णालयात दाखल; प्रकृती बिघडल्याने फॅन्स चिंतेत
14
Gurucharan Singh : सोढीचं शेवटचं लोकेशन, ATM मधून काढले 7 हजार; गुरुचरण सिंग अचानक बेपत्ता, गूढ कायम
15
खळबळजनक! बाईक न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीचा काढला काटा, 8 दिवसांपूर्वी झालेलं लग्न
16
SBI ची दमदार कामगिरी; एका आठवड्यात गुंतवणूकदारांची ₹45000 कोटींची कमाई
17
...तर परत मी लोकसभा निवडणूक लढवणार नाही; भोरमध्ये अजित पवारांची घोषणा
18
'पुढची गोळी हवेत चालणार नाही'; काश्मिरमध्ये मिठाईच्या दुकानावर गोळीबार करत धमकी
19
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
20
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 

वर्षानुवर्षेे सुरू असलेला वाद संपल्याने स्वागत: गिरीश महाजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:43 AM

अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहावे, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देअयोध्या निकालानंतर काळाराम मंदिरात आरती

पंचवटी : अयोध्या जागाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय दोन्ही समाजाला मान्य असणारा निर्णय आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेला लढा संपलेला आहे. देशात एकत्रित एकसंघ राहायचे आहे. देशाचा विकास करायचा आहे. देशाला महाशक्ती करण्यासाठी सर्वांनी गुण्यागोविंदाने एकत्रित राहावे, असे मत पालकमंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने शनिवार (दि.९) सकाळी निकाल जाहीर केल्यानंतर भाजपाच्या वतीने महाजन यांनी काळाराम मंदिरात येऊन प्रभूरामचंद्रांचे दर्शन घेत त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला. न्यायालयाने दिलेला निकाल कोणाचा जय-पराजय नाही अयोध्येचा विषय अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट होता. आज अतिशय ऐतिहासिक चांगला महत्त्वपूर्ण निर्णय झाला असून, निर्णयाचे सर्व समाजात स्वागत केले जात आहे. न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर कोणीही दुखावणार नाही, असा निर्णय दिला आहे. सर्व नागरिकांनी समाजात सद्भाव ठेवावा, देशात एकत्रित एकसंघ राहण्यासाठी व देशाचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे असल्याचे महाजन शेवटी म्हणाले.राज्यात पुन्हा‘रामराज्य’ येणार !शिवसेना-भाजप युती सत्ता स्थापनेवरून अंतर्गत कलह सुरू झाल्याने राज्यात सत्तास्थापनेचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यातच शनिवारी महाजन यांनी राममंदिरात भेट दिली. राज्यात रामराज्य यावे म्हणून रामाला साकडे घातले का अशी विचारणा पत्रकारांनी महाजन यांना केली. त्यावर महाजन यांनी राज्यात रामराज्य येणार आहे. थोडी वाट बघा लवकरच सर्व कळेल, असे सांगितले.

टॅग्स :NashikनाशिकReligious programmeधार्मिक कार्यक्रम