शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2019 4:32 PM

पहिला दिवस निरंक : प्रथमच होणार थेट सरपंचपदाची निवड

ठळक मुद्देबागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची येत्या १४ ते २९ डिसेंबर दरम्यान मुदत संपत आहे.

सटाणा : तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची मुदत येत्या २९ डिसेंबरला संपत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्र म जाहीर केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रि या सुरु झाली असून शनिवारपासून (दि.१६) थेट सरपंचपदासह सदस्यपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला. मात्र पहिल्या दिवशी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही.बागलाण तालुक्यातील १९ ग्रामपंचायतींची येत्या १४ ते २९ डिसेंबर दरम्यान मुदत संपत आहे. मुदतीत निवडणुका घेण्याच्या दृष्टीने आयोगाने निवडणूक कार्यक्र म घोषित केला असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा बागलाणचे तहसीलदार जितेंद्र इंगळे पाटील यांनी स्पष्ट केले. १९ ग्रामपंचायतींमध्ये किकवारी खुर्द,अजमिर सौंदाणे, नवे निरपूर,जुने निरपूर ,भडाणे, ब्राम्हणपाडे, बिजोरसे, काकडगाव, पारनेर, जोरण, फोपीर, क-हे, साल्हेर, चापापाडा- देवपूर, सुराणे, नवेगाव, पठावे दिगर-सावरगाव, नांदीन व आखतवाडे या गावांचा समावेश असून प्रथमच येथे थेट सरपंचपदाची निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी शनिवारपासून (दि.१६ ) उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला असून गुरु वार (दि.२१) पर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंत त्याची मुदत राहणार आहे . २२ नोव्हेंबरला उमेदवारी अर्जांची छाननी होऊन त्यानंतर २५ नोव्हेंबरला दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज माघारीची अंतिम मुदत आहे . ८ डिसेंबरला मतदान प्रक्रि या होऊन दुसऱ्या दिवशी मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. 

टॅग्स :NashikनाशिकElectionनिवडणूक