शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

शेतकरी कर्जमाफीसाठी जिल्हा बॅँकेला ८७० कोटी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 10:40 PM

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला राज्य शासनाने शेतकरी कर्जमाफीचे ८७० कोटी रु पये गुरु वारी वर्ग केले आहेत. गत चार महिन्यांपासून महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा हा निधी असून, एनडीसीसीकडे वर्ग झाला आहे.या निधीचा विनियोग कसा करावा त्याचे निकष व अटी निश्चित केल्या आहेत. राज्यातील नाशिक, बीड, उस्मानाबाद या जिल्हा बँकांना सहकार विभागाने निधी वर्ग केला. महात्मा फुले शेतकरी कर्जमाफी योजनेचा निधी ग्रामपंचायत आचारसंहितेमुळे वितरीत करता आला नव्हता. त्यामुळे खरीप हंगाम सुरू झाला, मात्र या बँकांकडे रोखता व रोकड दोन्ही नसल्याने पीककर्ज वितरण बंद झाले होते. यामुळे शेतकरी अडचणीत सापडला होता.सहकार विभागाने निधी वर्ग करताना त्याचे वितरण कसे करावे, याचे निकष निश्चित केले आहेत. या निधीचा उपयोग बँकेच्या संचालकांना आपल्या मर्जीतील संस्था, व्यक्तींच्या ठेवी परत करण्यासाठी करता येणार नाही. हा निधी केवळ पीककर्ज वितरणासाठीच करता येणार आहे. त्याबाबत प्राधान्यक्रम निश्चित केल्यावर त्याला मंजुरी घ्यावी लागणार आहे.राज्य शासनाने कृषी कर्ज वितरणासाठी वारंवार सूचना केल्या होत्या. मात्र त्याची अपेक्षित अंमलबजावणी झालेली नव्हती. नाशिक जिल्हा बंकेला भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात घोषित झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी कर्जमाफी योजनेचेही पैसे मिळाले नव्हते. त्यामुळे राज्य सरकारने आता ८७० कोटींची निधी वितरीत केला आहे.

टॅग्स :bankबँकFarmerशेतकरी